शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

झडपोली येथे शेतकरी मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 05:30 IST

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था : शाश्वत, सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन

विक्रमगड : भावनादेवी भगवान सांबरे स्कूल झडपोली, विक्र मगड येथे भव्य शेतकरी मेळावाचे आयोजन करण्यात आले होते त्याला पालघर-ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५५०० हून अधिक शेतकरी बंधू-भगिनी उपस्थिती होते . या शेतकरी मेळाव्यात यौगिक सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच शेतीवर अवलंबून उद्योग शेतकऱ्यांना केले पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले .

शाश्वत शेती व गट समूह शेती या भागात करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या ग्रामीण भागात लघु उद्योगमुळे रोजगार निर्मिती होणार आहे यासाठी शेतीतून एक ब्रँड तयार करा तरच मार्केट उपलब्ध होईल. आज मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केला जात आहे त्यामुळे चविष्ट अन्न मिळत नसून आपले आरोग्य व जमिनीचे आरोग्य बिघडविण्याचे काम सध्या सुरू आहे या साठी सेंद्रिय खताने शेती करण्याची गरज असल्याची माहिती गोवर्धन इको व्हिलेज चे प्रभु मदनमोहन दास यांना दिली भारत शेती प्रधान देश आहे त्यामुळे शेती करणे आवश्यक आहे व शेती करतांनाही शाश्वत शेती करून उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती करा असे प्रतिपादन या मेळाव्यात करण्यात आले. तसेच शेतीला पूरक व्यवसाय होणे गरजेचे आहे शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितले व तिला पूरक उद्योगाची जोड दिली तर चांगले उत्पन्न मिळू शकते. या दृष्टीकोनातून शेतकºयांनी या पुरक उद्योगांकडे बघावे अशी सूचना करण्यात आली या मेळाव्यात शेतकी गृहोद्योगाच्या उत्पादनाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते या कार्यक्र मास प्रशांत नारनवरे (जिल्हाधिकारी पालघर), मिलींद बोरीकर (मुख्यकार्यकारी अधिकारी पालघर), काशीनाथ तरकसे (जिल्हा कृषी अधिक्षक पालघर), प्रशांत कांबळे (उपआयुक्त जिल्हा पशुसंवर्धन पालघर), डॉ अजित हिरवे (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी), ब्रम्हकुमार राजूभाईजी (राष्टÑीय संयोजक ग्रामविकास प्रभाग, माऊंट अबू, राजस्थान) मदनमोहन दास (ग्रामीण विकास प्रमुख गोवर्धन इको व्हिलेज गालतरे) डॉ सनतकुमार दास प्रभुजी (अध्यक्ष गोवर्धन इको व्हिलेज गालतरे), डॉ हेमंत सवरा, मधुकर खुताडे (सभापती) तसेंच आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्यात बोलतांनाजिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी शेतकाºयांसाठीच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन दिल तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी पालघर मिलिंद बोरीकर यांनी शेतकºयांना शेती व तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली.

दोन्ही मान्यवरांनी जिजाऊ शैक्षणकि व सामाजिक संस्था संस्थापक निलेशजी भगवान सांबरे राबवत असलेल्या सामाजिक उपक्र मांच कौतुक करून पुढील कार्यात जिल्हा प्रशासन या सामाजिक कार्यात सर्व सहकार्य करेल अस आश्वासन दिलं. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी