शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

झडपोली येथे शेतकरी मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 05:30 IST

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था : शाश्वत, सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन

विक्रमगड : भावनादेवी भगवान सांबरे स्कूल झडपोली, विक्र मगड येथे भव्य शेतकरी मेळावाचे आयोजन करण्यात आले होते त्याला पालघर-ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५५०० हून अधिक शेतकरी बंधू-भगिनी उपस्थिती होते . या शेतकरी मेळाव्यात यौगिक सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच शेतीवर अवलंबून उद्योग शेतकऱ्यांना केले पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले .

शाश्वत शेती व गट समूह शेती या भागात करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या ग्रामीण भागात लघु उद्योगमुळे रोजगार निर्मिती होणार आहे यासाठी शेतीतून एक ब्रँड तयार करा तरच मार्केट उपलब्ध होईल. आज मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केला जात आहे त्यामुळे चविष्ट अन्न मिळत नसून आपले आरोग्य व जमिनीचे आरोग्य बिघडविण्याचे काम सध्या सुरू आहे या साठी सेंद्रिय खताने शेती करण्याची गरज असल्याची माहिती गोवर्धन इको व्हिलेज चे प्रभु मदनमोहन दास यांना दिली भारत शेती प्रधान देश आहे त्यामुळे शेती करणे आवश्यक आहे व शेती करतांनाही शाश्वत शेती करून उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती करा असे प्रतिपादन या मेळाव्यात करण्यात आले. तसेच शेतीला पूरक व्यवसाय होणे गरजेचे आहे शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितले व तिला पूरक उद्योगाची जोड दिली तर चांगले उत्पन्न मिळू शकते. या दृष्टीकोनातून शेतकºयांनी या पुरक उद्योगांकडे बघावे अशी सूचना करण्यात आली या मेळाव्यात शेतकी गृहोद्योगाच्या उत्पादनाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते या कार्यक्र मास प्रशांत नारनवरे (जिल्हाधिकारी पालघर), मिलींद बोरीकर (मुख्यकार्यकारी अधिकारी पालघर), काशीनाथ तरकसे (जिल्हा कृषी अधिक्षक पालघर), प्रशांत कांबळे (उपआयुक्त जिल्हा पशुसंवर्धन पालघर), डॉ अजित हिरवे (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी), ब्रम्हकुमार राजूभाईजी (राष्टÑीय संयोजक ग्रामविकास प्रभाग, माऊंट अबू, राजस्थान) मदनमोहन दास (ग्रामीण विकास प्रमुख गोवर्धन इको व्हिलेज गालतरे) डॉ सनतकुमार दास प्रभुजी (अध्यक्ष गोवर्धन इको व्हिलेज गालतरे), डॉ हेमंत सवरा, मधुकर खुताडे (सभापती) तसेंच आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्यात बोलतांनाजिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी शेतकाºयांसाठीच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन दिल तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी पालघर मिलिंद बोरीकर यांनी शेतकºयांना शेती व तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली.

दोन्ही मान्यवरांनी जिजाऊ शैक्षणकि व सामाजिक संस्था संस्थापक निलेशजी भगवान सांबरे राबवत असलेल्या सामाजिक उपक्र मांच कौतुक करून पुढील कार्यात जिल्हा प्रशासन या सामाजिक कार्यात सर्व सहकार्य करेल अस आश्वासन दिलं. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी