शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

फटाक्यांमुळे वसईतील दोन कंपन्यांना भीषण आग, दोन्ही कंपन्या भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 18:08 IST

या आगीत पुठ्ठ्याचे गोदाम जळून खाक झालं आहे. गोदामात कागदी सामान असल्याने आगीने पेट घेतला आणि पुठ्ठ्यांचे गोदाम भस्मसात झाले आहे.

वसई - ऐन दिवाळीत वसईतील महामार्गावरील दोन कंपन्यांना भीषण आग लागली. या आगीत एक पुठ्ठ्याची आणि एक रसायनांची कंपनी जळून भस्मसात झाली. या आगीत कुठलीही जिवितहानी झाली नाही. फटाक्यांमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई फाटा येथील रिचर्ड कंपाऊंडमध्ये अनेक औदयोगिक कंपन्या आहेत. बुधवाारी दुपारी बाराच्या सुमारास पुठ्ठा कंपनीला अचानक आग लागली. त्यापाठोपाठ त्याच्या शेजारी असलेल्या रसायनाच्या कंपनीने पेट घेतला. याबाबतची माहिती स्थानिकांनी अग्निशमन शमन दलाला दिली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि पाण्याच्या पाच बंबासह घटनास्थळी दाखल झाले. औषधांच्या कंपन्यांमध्ये रसायन असल्याने आग विजविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळा येत होता. मात्र, तरीही अवघ्या दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाल यश आले.  या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे. कंपन्यांमधील असलेले भंगार , औषधे, पुठ्ठे , रब्बर, प्लास्टिक आदी वस्तू जळून खाक झाल्या. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfireआग