शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

समग्र अभियानातील विद्यार्थी सोयी-सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:08 IST

अपंग, विशेष मुलांची गैरसोय

विरार : पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणारे समग्र अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत नसल्याने अपंग, विशेष मुलांना सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागते आहे. तसेच जिल्ह्यातील केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी केवळ पाच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच सोयीसुविधा मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने या योजनेकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसई तालुक्यात एक हजार १५० दिव्यांग आणि विशेष विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केवळ पाच शिक्षक नेमण्यात आले आहेत. तर एकट्या वसई तालुक्यात या मुलांचा शोध घेण्यासाठी १३ केंद्रे उभारण्यात आली आहेत.

या १३ केंद्रांतर्गत भाताने २४, बोळींज ४६, दहिसर ३६, कळंब १०४, कमान २२, खानिवडे १४, मालाजीपाडा ५९, माणिकपूर ७७, पारोळ २५, पेल्हार ३२७, वालीव ७४, वसई ५१, विरार १३५ अशा शाळा येतात. या १३ केंद्रातील शाळांवर एका शिक्षकाकडे तीन केंद्रे अशा पद्धतीने हे कामकाज चालते. यामुळे शिक्षकांचा व्याप वाढत असून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण आणि योजनांचा लाभ मिळत नाही.

अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा पालक आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करते, शिबिरे राबवते. शिक्षकांना मुलांना शिकवण्यास मदत करणे, दिव्यांग आणि विशेष मुलांना त्यांच्या विकलांगतेचे प्रमाणपत्र मिळवून देणे अशी कामे करावी लागतात. मात्र ढिसाळ पद्धतीने अभियानाचे कामकाज चालत असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही सेवा - सुविधा उत्तमरीत्या देता येत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

तपासणी केंद्राचा अभाव

शाळेतील ज्या मुलांना डोळ्यांचे व्यंग आहे, त्यांची वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक आहे. पण तालुक्यात असे कोणतेही तपासणी केंद्र नसल्याने त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जावे लागत असल्याची खंत वसईच्या समन्वयक पूनम ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच संपूर्ण जिल्ह्यात एकच केंद्र असल्याने वारानुसार मुलांना चाचणीसाठी घेऊन जावे लागते. परिणामी, पालक आणि शिक्षकांची तारांबळ उडते.

टॅग्स :Studentविद्यार्थीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSchoolशाळा