शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

दीपोत्सवातून किल्ले संवर्धनाचा ध्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 1:16 AM

शिक्षक, ग्रामस्थांचा संकल्प, पर्यावरणाचे केले जतन

डहाणू/बोर्डी : फटाकेमुक्त दिवाळी आणि त्याला किल्ले उभारणीची जोड देऊन पर्यावरण तसेच गडकिल्ले संवर्धनाकरिता जनजागृती मोहीम जिल्हा परिषदेच्या शंकरपाडा शाळेने राबविला. हा प्रकल्प नव्हे तर उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संकल्प असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

सध्या या उत्सवात हौसेकरिता फटाके न फोडता, यामाध्यमातून आर्थिक सधनतेचे प्रदर्शन आणि चंगळवाद फोफावत आहे. त्यामुळेच फटाकेमुक्त दिवाळी आणि शिववैभव किल्ले संवर्धनाचा संकल्प विद्यार्थी व शिक्षकांनी राबवला. त्यानुसार फटाक्यांना फाटा देत, ‘नको फटाक्यांचा अपघात किल्ले बांधू अंगणात’ ही संकल्पना घेऊन छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले यांचे संवर्धन करणे काळची गरज आहे हा संदेश पोहचवण्यासाठी पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करण्याकसाठी जनजागृती मोहीम शाळेने हाती घेतली आहे.

शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारे सुंदर गडकिल्ले उभारायचे अशी संकल्पना शिक्षक विजय वाघमारे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांचाही या उपक्र माला प्रतिसाद देत परिसरातील माती, चिखल, शेण, दगड गोटे जमवून विविध किल्यांच्या प्रतिकृती उभारण्यास चालना मिळत आहे. किल्ल्यांचा पायाभरण ,तटबंदी, मोठे बुरूज, छोटे बुरूज, माची, मुख्य दरवाजा, चोर दरवाजा, चोरवाटा, भुयार, दरबार, धान्यांचे कोठारे, इत्यादी त्यावेळच्या वास्तूशिल्पाची माहिती विद्यार्थी आत्मसात करून संकल्पनेतून उतरवत आहेत.

गडकिल्यांना वाढत्या प्रदूषणाचा विळखा, त्यांची होणारी पडझड रोखण्यासाठी तसेच शिवकालीन ऐतिहासिक ठेवा , प्राचीन संस्कृती सवंर्धनासाठी व पर्यावरणस्नेही दिवाळी कार्यशाळा झाली. टाकाऊ वस्तूंचा वापर करून आकाशकंदील तयार केले. मुख्याध्यापक राजेंद्र आहिरे, शिक्षक जयवंत सावळा, लहू होळगीर, प्रतिमा वरठा यांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Diwaliदिवाळी