शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आमदार हितेंद्र ठाकुरांना ५ करोडची अब्रुनुकसानीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 19:01 IST

पालघरची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर शंभर कोटी रुपये जमा करण्याची जबाबदारी असून ते त्यासाठी हॉटेलमध्ये कॅान्ट्रॅक्टर, अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचा गंभीर आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला होता.

मंगेश कराळे -

नालासोपारा : पालघरची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर शंभर कोटी रुपये जमा करण्याची जबाबदारी असून ते त्यासाठी हॉटेलमध्ये कॅान्ट्रॅक्टर, अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचा गंभीर आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. तसेच त्यासाठी त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणीही त्यांनी केली होती. 

हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आरोप बेछूट आणि निराधार असून बैठका घेतल्याचे मान्य करुन त्यात वावगे ते काय? हितेंद्र ठाकूर यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत किंवा त्यांनी माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा भाजपाने पत्रकार परिषद घेऊन दिला होता. त्यानुसार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी वकीला मार्फत हितेंद्र ठाकूर यांच्यावर ५ कोटी रुपये अब्रुनुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे. 

टॅग्स :Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरBJPभाजपा