शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 00:28 IST

उगवलेल्या रोपाला पुरेसा पाऊस मिळत नसल्याने रोपाची वाढही खुंटली आहे. ही पिके कडक उन्हामुळे करपण्याची शक्यता आहे.

वाडा/पारोळ : जूनच्या पहिल्याच आठवड्यात निसर्ग चक्रीवादळासोबत झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावले होते. सतत तीन दिवस पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकून घेतली. मात्र, त्यानंतर जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे पेरण्या वाया जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे. उगवलेल्या रोपाला पुरेसा पाऊस मिळत नसल्याने रोपाची वाढही खुंटली आहे. ही पिके कडक उन्हामुळे करपण्याची शक्यता आहे.वाडा तसेच वसई या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर शेतकºयांना बसलाच आहे. पण, कोरोनाच्या भीतीमुळे जव्हार, मोखाडा, तलासरी, नाशिक येथील शेतमजूरही येण्यास नकार देत आहेत. त्यामुळे या वर्षी शेतमजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. काही केल्या संकटे शेतकºयांची पाठ सोडण्यास तयार नाहीत. या वर्षी शेती करणे कठीण होऊन बसले असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे शेतकरी बबन वारघडे यांनी सांगितले.रोहिणी, मृग नक्षत्रे संपली तरी मान्सून सक्रिय झालेला नाही. पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या सरी पडून अंकुरलेल्या भातरोपांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसा पडणाºया कडक उन्हात पाण्याअभावी या रोपवाटिकांमधील रोपे करपण्याची शक्यता शेतकरी घनश्याम आळशी यांनी व्यक्त केली.वसईत पेरणी झालेल्या सर्व भागातही हीच समस्या उद्भवली आहे. पावसात रोपे टिकाव धरतात, मात्र मान्सून लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सुरुवातीला पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने धूळपेरणी केलेल्या भाताला अंकुर फुटले आहेत. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला आणि कडक उन्हाचा सामना रोपांना करावा लागत आहे. अधूनमधून एखादी सर पडते. तेवढ्या आधारावर ही रोपे तग धरून उभी आहेत.>शेतकºयांचे आर्थिकगणित बिघडणारवसई क्षेत्रावर भातरोपलागवड झाली आहे. सर्व क्षेत्रांत चांगली रोपे उगवली असून दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात पैसे मोजून बी-बियाणांची खरेदी केली आहे. त्यामुळे मान्सून अधिक काळ लांबल्यास शेती व शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.