शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

CoronaVirus News : 1200 मजुरांना घेऊन वसई रोड ते गोरखपूर अशी पहिली विशेष ट्रेन रवाना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 17:01 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: पालघर जिल्ह्यातील वसई रोड शहरांमधून उत्तरप्रदेश मधील गोरखपूर येथे जाणारी पहिली लांब पल्ल्याची विशेष रेल्वे गाडी शनिवारी रात्री 4 वाजता सोडण्यात आली.

आशिष राणे

वसई - संपूर्ण जगात व देशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक व लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरीत कामगार- मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारच्या पश्चिम रेल्वे प्रशासनाने पालघर जिल्ह्यातील वसई रोड रेल्वे स्थानकातून उत्तरप्रदेश राज्याच्या गोरखपूर शहरासाठी (0957) पहिली विशेष रेल्वे गाडी शनिवारी रात्री उशिरा 4 वाजता रवाना झाल्याची माहिती वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांनी लोकमतला दिली.

शनिवारी मध्यरात्री रवाना झालेली ही गाडी महाराष्ट्र राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश ,राजस्थान आणि उत्तरप्रदेश अशा चार राज्यांतून जाणार आहे तसेच ही गाडी साधारण 4 मे रोजी दुपारी 2 वाजता गोरखपूर स्थानकात पोहचेल.  टाळेबंदीच्या काळात पालघर जिल्ह्यांच्या विविध भागात खास करून वसई व नालासोपारात मजूर व कामगार वर्ग अडकून पडले होते. दरम्यान 22 डब्यांच्या या विशेष गाडीत एकूण 1200 प्रवासी असून या प्रवासासाठी 740 रुपये तिकीट आकारण्यात आले आहे. तर लॉकडाऊन नंतर जिल्हयात व वसई- नालासोपारात अडकलेल्या कामगार व मजुरांना त्यांच्या राज्यात नेण्यासाठी पालघर जिल्ह्यातून वसई स्थानकातून शनिवारी सुटलेली ही पहिलीच रेल्वे गाडी असल्याने या स्थलांतरीत कामगार व मजुरांनी सरकार स्थानिक प्रशासनाचे विशेष आभार ही मानले.

पालघर जिल्हा व स्थानिक पोलीस व महापालिका प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

वसईतून सुटणाऱ्या या गाडीसाठी विशेष व्यवस्था म्हणून पालघर जिल्हा तथा वसई महसूल विभाग आणि वसई विरार महापालिका व माणिकपूर पोलीस यांच्या कडून शनिवारी संध्याकाळ पासूनच चोख बंदोबस्त व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. या गाडीतून स्थलांतरित केले जाणारे मजूर व कामगार यांना प्रथम विविध भागातून नवघर एस टी स्थानकात आणण्यात आले व सोशल डिस्टंसिंग पाळून त्यांची प्रथम आरोग्य तापसाणीची देखील चोख व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी या मजुरांना सोबत प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर,चेहऱ्यावर मास्क, प्रसंगी जेवण पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आली होती. वसई रोड स्टेशनचे रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस  व सोबत वसई विरार मनपा, वसई महसूल चे तहसीलदार व माणिकपूर पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्याकडे अजून काही नोंदी होत आहेत आतापर्यंत 32 हजार स्थलांतरित कामगार व मजुरांच्या  नोंदी झाल्या आहेत, केंद्र व राज्य सरकारचे पुढील आदेश येतील त्यानुसार आमचे नियोजन सुरू आहे. रेल्वेचे काही आदेश आले की तशी व्यवस्था आम्ही पुन्हा करू शनिवारी सुद्धा गोरखपूरसाठी 1200  कामगार रात्री ४ वाजता रेल्वे गाडी सुटून हे रवाना झाले आहेत.

- स्वप्नील तांगडेवसई प्रांताधिकारी ,वसई उपविभाग

 

महत्त्वाच्या बातम्या

भयंकर! BSF जवानाकडून आधी अधिकाऱ्याची हत्या, नंतर केली स्वत: आत्महत्या

CoronaVirus News : 'असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद'; अखिलेश यादव यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लपून-छपून भेटणं पडलं महागात, 'त्या' दोघांना गावकऱ्यांनी पाहिलं अन्...

CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये इंटरनेट स्लो आहे? असं करा ऑफलाईन Tweet

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरारIndian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस