शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Coronavirus, Lockdown News: डहाणूहून १,२१३ कामगारांची विशेष ट्रेनने जयपूरला रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 02:25 IST

वसई रोड रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेश राज्याच्या गोरखपूर शहरासाठी पहिली विशेष रेल्वेगाडी शनिवारी रात्री उशिरा सोडण्यात आली

पालघर/डहाणू : लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या राजस्थानातील १ हजार १७५ कामगार व ३८ विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी डहाणू रेल्वे स्थानकातून एक विशेष ट्रेन जयपूरकडे रवाना झाली. यामुळे ४२ दिवसांपासून विविध निवारा केंद्रांत अडकून पडलेल्या सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून लहान मुलांना घेऊन काही कामगार पायी चालत निघाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या सर्वांना ताब्यात घेत ४४ निवारा केंद्रांद्वारे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करीत अनेक भागांत ठेवले होते. मात्र ४२ दिवसांपासून अडकून पडलेल्या या मजुरांना घराची ओढ लागली होती. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातून वसई येथून पहिली गाडी सोडल्यानंतर सोमवारी डहाणू रोड रेल्वे स्टेशन ते जयपूर या रेल्वे मार्गावर विशेष गाडी रेल्वे प्रशासनाकडून सोडण्यात आली.

दरम्यान, वसई रोड रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेश राज्याच्या गोरखपूर शहरासाठी पहिली विशेष रेल्वेगाडी शनिवारी रात्री उशिरा सोडण्यात आली. या गाडीतून ११५० मजूर-कामगार रवाना झाल्याची माहिती वसई प्रांताधिकारी स्वप्निल तांगडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस