शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

अहमदाबाद महामार्ग झाला इन्फर्नो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 00:14 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा टँकर आणि ट्रकला सतत लागणाऱ्या आगींमुळे इन्फर्नो ठरू लागला आहे.

- शशिकांत ठाकूर कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा टँकर आणि ट्रकला सतत लागणाऱ्या आगींमुळे इन्फर्नो ठरू लागला आहे. त्याला कायदा आणि नियम धाब्यावर बसविण्याची वृत्ती जशी जबाबदार आहे त्याचप्रमाणे एकदा वसई सोडले की, मार्गात कुठेही अग्निशमन यंत्रणा निर्माण न करण्याची बेफिकीरीही कारणीभूत आहे.गेल्या महिन्यात ओव्हरलोड भरलेल्या गवताच्या भाºयांच्या संपर्कात वीजवाहक तारा आल्याने चार ट्रकला आग लागली होती. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. परंतु वित्तहानी मोठी झाली. त्यापाठापाठ मंगळवारी हायड्रोजनच्या ट्रंकरला आग लागली. त्यात एकाचा जीव गेला तर तीन जखमी झाले. याला कारण वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त गवत अथवा माल भरणे, त्याची उंची निर्धारित उंचीपेक्षा जास्त ठेवणे, लोंबणाºया विजवाहकतारा या ताणून न बांधणे ही कारणे जशी जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे आपला पेट्रोलपंप अथवा हॉटेल याचा धंदा जोरात व्हावा यासाठी महामार्गाचा डिव्हायडर तोडून तेथे तो ओलांडता येतील अशी सोय करवून घेणे.असे प्रकारही कारणीभूत आहेत. ज्या महामार्गावर वाहनांची गती ताशी शंभर कि.मी वा त्याच्या जवळपास असते त्यावर क्रॉसिंग शक्यतो नसावेत हा संकेत आहे. महामार्गा तसाच बांधला आहे. परंतु अवैध क्रॉसिंग निर्माण केल्याने भर वेगाने येणारे वाहन ओलांडणाºया वाहनावर धडकते हा नेहमीचा अनुभव आहे. अनेकदा असे तोडलेले डिव्हायडर पुन्हा पूर्ववत केले ते परत तोडले जातात . त्यामुळेही अपघात होतात. वसई सोडल्यानंतर ज्याच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे असे एकही दल नाही. जेथे त्या आहेत तेथील बंब येईपर्यंत तासन्तास निघून जातात. यावर तोडगा निघेपर्यंत हे अपघात सुरूच राहतील.>सुसज्ज दल आवश्यकडहाणूमधील वीजप्रकल्प आणि तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प धोकादायक रसायनांची वाहतूक करणारे हजारो टँकर अशी स्थिती असतांना महामार्गालगत तळ असलेली आधुनिक यंत्रणा असलेले अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी सरकार सतत दुर्लक्षित आलेले आहे. ती तातडीने पूर्ण होण्याची असलेली आवश्यकता या अपघातामुळे मंगळवारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अशी चर्चा स्थानिकात सुरू आहे.