शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

१३२ के.व्ही. सब स्टेशन कधी सुरु होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:20 IST

दिनेश भट : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी; हायटेंशन वायरचे काम पूर्ण होणे बाकी

जव्हार : जव्हार - जामसर रोडवर १३२/३३ के.व्ही.चा वीज पुरवठा सब स्टेशन मंजूर करण्यात आले असून, बोराळा येथे सब स्टेशनचे काम वर्षभरात पूर्ण झाले आहे. मात्र हायटेंशन वायरचे काम अपूर्ण असल्याने हे सबस्टेशन तयार होऊनही सुरु झाले नसल्याने जव्हार आणि मोखाडाकरांवर त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. हे हायटेेंशन वायरचे काम पूर्ण कधी होणार? अशी विचारणा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्र मगड या ग्रामीण आदिवासी भागात नेहमीच अनियमित विद्युत पुरवठा होत असून, दिवसभरातून दोन ते तीन वेळा लोडशेडिंगचा सामना करावा लागतो. बोराळा येथील १३२/३३ के.व्ही सब स्टेशनमुळे या समस्यांमधून ग्रामीण आदिवासी भाग लवकरच सुटेल, असे वाटत होते. मात्र, काम पूर्ण होऊन वर्ष झाले. तरीही ओव्हरहेड, हायटेंशन वायरचे काम अपूर्ण असून हे हाय पॉवरचे काम पूर्ण कधी होणार? अशी विचारणा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिनेश भट यांनी नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे.

या उपकेंद्राचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला देण्यात आले आहे. बोराळे येथील हाय पॉवरच्या सबस्टेशन वरून चालतवड, खोडाळा, झडपोली या तीन ठिकाणी उपकेंद्र मंजूर आहेत. तसेच बोराला उपकेंद्राचे पूर्ण झाले असून, हायटेंशन वायरचे कामे कधी पूर्ण होणार? आदिवासी भागातील विद्युतची समस्या सुटणार कधी? असा संतप्त सवाल येथील आदिवासी बांधव करीत आहेत. यावेळी या १३२/३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्राचे काम वर्षभरात पूर्ण करणार असल्याचे महापारेषण कंपनीच्या संचालकांनी सांगितले होते. काम तर पूर्ण झाले मात्र हायटेंशन वायर काम अद्याप चालू झालेले नाहीत.डी.पी.सी. मध्ये मागणी केली असून हे काम लवकर झाले नाही तर आम्ही शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडू.- दिनेश भट,जिल्हा नियोजन समिती सदस्यमहावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जव्हार मोखाड्याला नेहमीच वीज खंडित होत आहे. इतका मोठा खर्च करून बोराला येथे सबस्टेशन केंद्राची उभारणी झाली. मात्र टॉवर लाईनचे काम अद्याप सुरु करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वितरण विभागाल कामाचे गांभीर्य नाही. कामे तातडीने करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- सुनील भुसारा, अध्यक्ष,राष्ट्रवादी पालघर जिल्हा

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर