शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत युवक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कुबडी इमली येथे पोलिसांनी सापळा रचून ट्रकचालकास ताब्यात घेत अटक केली. जखमी राहुलला परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. पण, राहुलची प्रकृती नाजूक असल्याने त्याला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई ठाणेदार महेंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देबसस्थानक चौकातील घटना : ट्रकचालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : भाजी घेण्यास गेलेल्या युवकाला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात युवक गंभीर जखमी झाला. बसस्थानक चौक परिसरात हा अपघात झाला.राहुल चौधरी (२१) रा. मोहगाव असे जखमी युवकाचे नाव आहे.राहुल चौधरी हा बसस्थानक चौकात रस्त्याच्या कडेला भरत असलेल्या भाजीबाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेला होता. दरम्यान भरधाव येणाºया एम.एच.३४ बि.जी. २७२४ क्रमांकाच्या ट्रकने त्याला जबर धडक दिली. अपघातात राहुलचा उजवा पाय निकामी झाला. धडक दिल्यावर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला.पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कुबडी इमली येथे पोलिसांनी सापळा रचून ट्रकचालकास ताब्यात घेत अटक केली. जखमी राहुलला परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. पण, राहुलची प्रकृती नाजूक असल्याने त्याला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई ठाणेदार महेंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन करण्यात येत आहे.गतिरोधक देण्याची मागणीबसस्थानक चौक परिसरात चौरस्ता असून मोठी बाजारपेठ आहे. बाहेर गावावरून येणाºया नागरिकांची येथे मोठी वर्दळ असते. हैद्राबाद मार्गे येणाºया ट्रकला भंडारा मार्गे रायपूरजवळ पडत असल्याने २४ तास अवजड वाहनांचे आवागमण असते. या रस्त्याचे काम होवून तीन महिने उलटले असूनही बसस्थानक चौकात गतिरोधक दिले नसल्याने हा चौरस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे तत्काळ गतीरोधक देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.प्रशासनाचे कायम दुर्लक्षचौरस्त्यावर गतिरोधक देण्याची मागणी नागरिकांकडून अनेकदा करण्यात आली. पण, या मागणीकडे प्रशसनाचे कायम दुर्लक्ष होत आहे. गतिरोधक लावण्याचा ठराव ग्रामसभेतही मंजूर करण्यात आला असून प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. पण, तरी देखील याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केल्या जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात