शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

ट्रकच्या धडकेत युवक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कुबडी इमली येथे पोलिसांनी सापळा रचून ट्रकचालकास ताब्यात घेत अटक केली. जखमी राहुलला परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. पण, राहुलची प्रकृती नाजूक असल्याने त्याला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई ठाणेदार महेंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देबसस्थानक चौकातील घटना : ट्रकचालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : भाजी घेण्यास गेलेल्या युवकाला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात युवक गंभीर जखमी झाला. बसस्थानक चौक परिसरात हा अपघात झाला.राहुल चौधरी (२१) रा. मोहगाव असे जखमी युवकाचे नाव आहे.राहुल चौधरी हा बसस्थानक चौकात रस्त्याच्या कडेला भरत असलेल्या भाजीबाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेला होता. दरम्यान भरधाव येणाºया एम.एच.३४ बि.जी. २७२४ क्रमांकाच्या ट्रकने त्याला जबर धडक दिली. अपघातात राहुलचा उजवा पाय निकामी झाला. धडक दिल्यावर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला.पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच कुबडी इमली येथे पोलिसांनी सापळा रचून ट्रकचालकास ताब्यात घेत अटक केली. जखमी राहुलला परिसरातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. पण, राहुलची प्रकृती नाजूक असल्याने त्याला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई ठाणेदार महेंद्र सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन करण्यात येत आहे.गतिरोधक देण्याची मागणीबसस्थानक चौक परिसरात चौरस्ता असून मोठी बाजारपेठ आहे. बाहेर गावावरून येणाºया नागरिकांची येथे मोठी वर्दळ असते. हैद्राबाद मार्गे येणाºया ट्रकला भंडारा मार्गे रायपूरजवळ पडत असल्याने २४ तास अवजड वाहनांचे आवागमण असते. या रस्त्याचे काम होवून तीन महिने उलटले असूनही बसस्थानक चौकात गतिरोधक दिले नसल्याने हा चौरस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे तत्काळ गतीरोधक देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.प्रशासनाचे कायम दुर्लक्षचौरस्त्यावर गतिरोधक देण्याची मागणी नागरिकांकडून अनेकदा करण्यात आली. पण, या मागणीकडे प्रशसनाचे कायम दुर्लक्ष होत आहे. गतिरोधक लावण्याचा ठराव ग्रामसभेतही मंजूर करण्यात आला असून प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. पण, तरी देखील याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केल्या जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात