शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

महिलांनी स्वसुरक्षेसाठी सक्षम झाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:21 PM

देशात दररोज ६२४ महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. हा सरकारी आकडा आहे. पण अशा कितीतरी महिला आहेत ज्या तक्रार करण्यास धजावत नाही.

ठळक मुद्देउषा विश्वकर्मा : स्वरक्षणाचे मुलींना दिले धडे

आॅनलाईन लोकमतहिंगणघाट : देशात दररोज ६२४ महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडतात. हा सरकारी आकडा आहे. पण अशा कितीतरी महिला आहेत ज्या तक्रार करण्यास धजावत नाही. समाज आणि पोलीस प्रत्येक वेळी मदतीला येणार नाही. महिलांनी आपली सुरक्षा आपणच केली पाहिजे, असे मत रेड ब्रिगेड लखनऊ संस्थेच्या संस्थापक उषा विश्वकर्मा यांनी व्यक्त केले.रा.सू. बिडकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रा. डॉ. उषा थुटे, प्राचार्य बी.जी. आंबटकर, आलोक सिंग, प्रा. राजू अवचट, ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. शरद विहिरकर, प्रा. राजू निखाडे, प्रा. अभिजित डाखोरे यांची उपस्थिती होती. सरोजिनी नायडू जयंतीनिमित्त हैदराबाद ते लखनऊ प्रेरणा यात्रा काढण्यात आली. ही यात्रा हिंगणघाट येथे पोहचली असता संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यात्रेचे नेतृत्व उषा विश्वकर्मा व आलोक सिंग करीत आहे. यानंतर बोलताना उषा थुटे म्हणाल्या, महिलांनी स्वाभिमानाने जगण्यासाठी सक्षम होणे गरजेचे आहे. त्यांचे शारीरिक व मानसिक बळ वाढविणे आवश्यक आहे. हे बळ सरोजिनी नायडू यांच्या जीवन कायार्तून मिळते. तर आलोक सिंग यांनी सरोजिनी नायडू यांचा जीवन परिचय दिला. प्रास्ताविक प्रांजली डाखोरे यांनी केले. संचालन अभिजित डाखोरे यांनी केले तर आभार प्रा. विहिरकर यांनी मानले. शेखर कुटे, आशिष भोयर, रासेयो विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहकार्य केले.