शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:12 AM

घराच्या छतावरील टिनावर कपडे वाळत टाकण्याकरिता गेलेल्या महिलेचा विजेचा जबर धक्का बसल्याने मृत्यू झाजा.

ऑनलाईन लोकमतघोराड : घराच्या छतावरील टिनावर कपडे वाळत टाकण्याकरिता गेलेल्या महिलेचा विजेचा जबर धक्का बसल्याने मृत्यू झाजा. वैशाली उर्फ शानु धुलेंद्र करकाडे (२२) असे मृतक महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.प्राप्त माहितीनुसार, वैशाली ही धुतलेले कपडे वाळविण्यासाठी घराच्या छतावर गेले. येथे टिनावर कपडे टाकताच तिला विजेचा जबर धक्का बसला. यात ती खाली कोसळली. हे शेजारच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासाअंती तिचा मृत्यू झाला होता. शानु उर्फ वैशाली व धुलेंद्र हे बालाघाट जिल्ह्यातील खारा तहसील किरणापूर येथील रहिवासी असून मजुरीच्या शोधात ते सेलू येथे स्थायी झाले. त्यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले असून त्यांना सात महिन्याचा मुलगा आहे. त्यांच्या परिवारात आई, वडील, भाऊ, बहीण असे सहा व्यक्ती आहेत. या घटनेची सेलू पोलिसात नोंद असून मृतक महिलेचे सेलू ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास सहायक फौजदार मनोहर बोरघरे, जमादार नाना खैरकार, जितू डांगे, राजू पाथरे, अर्चना तुमडाम करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू