शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

खैरी धरणातील कालव्याच्या गेटमधून पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: July 21, 2014 00:20 IST

खैरी धरणाच्या मातीच्या भिंतीखाली असलेल्या कालव्याच्या गेटमधून दर तासाला एक लाख लिटर पाणी वाया जात आहे़ याबाबत अनेकदा निदर्शनास आणून देऊनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहे़

कारंजा (घा़) : खैरी धरणाच्या मातीच्या भिंतीखाली असलेल्या कालव्याच्या गेटमधून दर तासाला एक लाख लिटर पाणी वाया जात आहे़ याबाबत अनेकदा निदर्शनास आणून देऊनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहे़ अद्यापही कालव्याचे गेट बंद करण्याचे सौजन्य कुणी दाखविले नसल्याचे दिसते़सध्या धरणात पाणी कमी आहे. यावर्षी पाऊसही कमी झाला़ नागरिकांना प्यायला पाणी नाही़ असे असले तरी एप्रिल महिन्यापासून या कालव्याच्या गेटमधून पाणी वाहून जात असल्याची माहिती शेजारच्या ग्रामस्थांनी दिली. कालव्याचे गेट तांत्रिक दोषामुळे पूर्णपणे बंद करीत नाही, हे खरे असले तरी हा तांत्रिक दोष दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न अधिकारी करीत नाही, हे वास्तव आहे. प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने दर तासाला एक लाख लिटर पाणी वाया जात आहे. या वाया जाणाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांना फायदा तर होत नाहीच, उलट या धरणाच्या काठाशी असलेल्या ‘नारा अधिक २२’ पाणी पुरवठा योजनेला पाणी कमी मिळून फटका बसला आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत या कालव्याच्या गेटमधून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो़ यानंतर एप्रिल महिन्यापासून हे गेट पूर्णपणे बंद करून पिण्याकरिता पाणी धरणात साठविले जावे, असा आदेश आहे; पण यावर्षी या गेटमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला़ तो दोष दूर करण्यात स्थानिक अधिकाऱ्यांना यश आले नाही. परिणामी, पाणी वाहून जात आहे. पं.स. च्या सभेत याबाबत काही प्रतिनिधींनी संबंधित प्रशासनाला प्रश्न विचारला असता गेट बंद केले असून पाणी वाहणे बंद झाल्याची खोटी व दिशाभूल करणारी माहिती सभागृहाला देण्यात आली. खरोखरच या गेटमधून पाण्याचा अपव्यव होतोय काय, याची पाहणी सरपंच नितीन दर्यापूरकर, उपसरपंच नरेश चाफले, ग्रा.पं. सदस्य नितीन चोपडे, कमलेश कठाणे, संजय मस्की, नारा येथील उपसरपंच आशिष टावरी यांनी केली़ यात पाण्याचा अपव्यव सुरू असल्याचे निदर्शनास आले़ वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे धरणाची पातळी झपाट्याने कमी झाली असून नारा अधिक २२ नळयोजना व कारंजा नळ योजना या दोन्ही योजनांना फटका बसला आहे़ त्वरित उपाययोजना व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़(शहर प्रतिनिधी)