शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

वर्धा गारठले

By admin | Updated: December 18, 2014 22:58 IST

गत दोन दिवांपासून जिल्ह्यात थंडीची लहर पसरली आहे. जिल्ह्याचा किमान पारा ९ अंशापर्यंत घसरला आहे. शहरात सकाळी व सायंकाळच्यावेळी रस्त्यावरची गर्दी या थंडीमुळे कमी झाल्याचे दिसून आले.

थंडीची लहर : पारा ८.८ अंशापर्यंत घसरलावर्धा : गत दोन दिवांपासून जिल्ह्यात थंडीची लहर पसरली आहे. जिल्ह्याचा किमान पारा ९ अंशापर्यंत घसरला आहे. शहरात सकाळी व सायंकाळच्यावेळी रस्त्यावरची गर्दी या थंडीमुळे कमी झाल्याचे दिसून आले. गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पारा ८.८ अंशावर असल्याची माहिती आहे.हिवाळा सुरू झाला तरी थंडी जाणवत नव्हती. अशात अचानक गत दोन दिवसांपासून थंडीची लहर जाणवत आहे. दिवसभर अंगावर ऊनी कपडे घालून नागरिक फिरत आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून साधारणत: हिवाळ्यात सुरुवात होते. यात डिसेंबर अर्ध्यावर आला तरी पारा ३० अंशाच्या आसपास राहत होता. यामुळे दिवसा गरमी व रात्रीच्या सुमारास थंडी असे साधारण वातावरण होते. यामुळे नागरिकांनाही थंडीची प्रतीक्षा होतीच. अशात गत दोन दिवसांपासून वातावरणात वाढलेला गारठा नागरिकांना हवाहवासा वाटत आहे. घरी कपाटात ठेवलेले गरम कपडे या दोन दिवसांच्या थंडीमुळे बाहेर निघाले आहे. सकाळी उन्ह निघताच घराच्या गच्चीवर त्यात बसणारे नागरिक दिसू लागले आहेत. ही शितलहर संपत नाही तोपर्यंत थंडीची लाट अशीच राहणार असल्याचे जिल्ह्याच्या हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. जोपर्यंत वातावरणात किमान तापमानाचा पट्टा निर्माण होणार नाही तोपर्यंत ही स्थिती अशीच राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)