शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

लोकचळवळ उभारल्यास गावे पाणीदार होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 11:45 PM

पावसाचे पाणी हे आपल्या हक्काचे पाणी आहे. पण ते टिकवून ठेवण्यासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. तेव्हाच दुष्काळ नाहीसा होवून प्रत्येक गाव पाणीदार होईल, असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.

ठळक मुद्देचारूलता टोकस : कविठगाव येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केले श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पावसाचे पाणी हे आपल्या हक्काचे पाणी आहे. पण ते टिकवून ठेवण्यासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. तेव्हाच दुष्काळ नाहीसा होवून प्रत्येक गाव पाणीदार होईल, असे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केले.पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप स्पर्धेसाठी देवळी तालुक्यातील कविठगावची निवड करण्यात आली आहे. तेथे स्पर्धेला केंद्रस्थानी ठेवून श्रमदानातून जलसंवर्धना संदर्भात विविध कामे केली जात आहेत. हे गाव अ‍ॅड. टोकस यांनी गाठून स्वत: श्रमदान केले. यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. श्रमदानाचे अभूतपूर्व कार्य करण्यासाठी गावातील शेकडो नागरिकांचे हात सरसावले आहेत. या श्रमदानामध्ये सहभागी होवून अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी गावकºयांसह प्रत्यक्ष श्रमदान केले. पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेमुळे गावामध्ये श्रमदानाच्या माध्यमातून परिसर पाणीदार करण्यासाठी विविध कामे केली जात आहेत. यावेळी पं.स.सदस्य कल्याण ढोक, सरपंच निला खेडकर, दिनेश धांदे, राजाभाऊ खेडकर, देविदास तिनघसे, लक्ष्मण कांबळे, विकास ढोक, उत्तम वºहाडे, बाभुळकर बोबडे, सचिन बोबडे, अशोक आठबैले, अनंता जोगवे, खोंड, झांजरी आदींनी श्रमदान केले. 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा