शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

५५ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे होते उद्दिष्ट मात्र जिल्ह्यात अर्धीच उद्दिष्टपूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 18:39 IST

२७.३२ कोटींची वसुली : तीन महिन्यांत उद्दिष्टपूर्तीचे आव्हान

चेतन बेले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महसूल विभागाला शासनाकडून ५५ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, नऊ महिन्यांत गौणखनिज महसुलाची फिफ्टी गाठण्यात यश आले. केलेल्या कारवाईत आतापर्यंत केवळ २७.६८ कोटींचीच वसुली करण्यात आली आहे. याची टक्केवारी ५०.३४ टक्के एवढी आहे, तर पुढील तीन महिन्यांत २७ कोटी ३२ लाख रुपये वसूल करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

जिल्ह्यात अद्याप वाळू घाटांचा लिलाव झालेला नाही. मात्र, घर बांधकामासह इतर बांधकामासाठी वाळूची वाढती मागणी लक्षात घेता वाळू चोरट्यांकडून नदीपात्रातून वाळू चोरीचा सपाटा लावला आहे. महसूल विभागाच्या वतीने तालुकास्तरावर चोरट्या मार्गान होणारी वाळूची वाहतूक रोखण्यासाठी पथके नेमण्यात आली आहे. असे असले तरी वर्षभरात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या केवळ १५५ कारवाया करण्यात आल्या. यातून तीन कोटी ७७ लाख ५६ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यातील केवळ १ कोटी ८५ लाख ८४ हजार रुपये दंड वसूल झाला आहे, तर वैध अवैधरीत्या महसूल विभागाने नऊ महिन्यांत ३ हजार ३५ चालान देण्यात आल्या. यातून शासनाला २७ कोटी ६८ लाख ८३ हजार ३२९ हजारांचा महसूल गोळा झाला आहे. मुळात जिल्ह्यात वाळूतस्करीचा सुरू असलेला गोरखधंदा पाहता महसूल प्रशासनाची कारवाई म्हणजे वरातीमागून घोडे असल्याचे दिसून येत आहे. 

ठिकठिकाणी अवैध उत्खननही आहे जोरात मुरुमाचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात होते. काही ठिकाणी वीटभट्टीसाठी मातीचे उत्खनन केले जाते. हा सर्व गैरप्रकार नियमित करण्याचे मोठे आव्हान आहे. यात शासनाचा महसूल बुडतो. दुसरीकडे पर्यावरणाचीही प्रचंड हानी होत आहे. मात्र, खनिकर्म विभागाकडून याकडे डोळेझाक केली जात असल्याचे बोलले जात आहे. ५५ कोटी चे जिल्हा महसूल विभागाला शासनाने उद्दीष्ट दिले आहे. यापैकी ५० टक्के वसुली झाली. पुढील तीन महिन्यात ५० टक्के वसुली करण्याचे आव्हान आहे.

डेपो महसूल झाला कमी जिल्ह्यातील पाच तालुक्यांत एकूण आठ डेपो आहे. शासनाने गतवर्षी वाळू धोरणात बदल डेपोची संकल्पना सुरू केली. वाहतुकीचा भार महसूल विभागावरच पडल्याने महसुलात घटला.

बांधकाम' कडे कोट्यवधींची रॉयल्टी शासनाने खनिकर्म विभागाला दिलेल्या गौण खनिज वसुली उद्दिष्टामध्ये रॉयल्टी रकमेचाही मोठा वाटा असतो. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम, पाटबंधारे, जलसंधारण, नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी विभागांमार्फत केल्या जाणाऱ्या विविध विकासकामांवरील गौण खनिजाची रॉयल्टी संबंधित विभागाने खनिकर्म विभागाकडे जमा करणे गरजेचे आहे. ही वसुलीदेखील थकीत असल्याचे सांगण्यात आले आहे. खनिकर्म विभागाकडून याबाबतचा आढावा घेण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील या अधिकाऱ्यांनी केल्या कारवायाअधिकारी                          कारवाई संख्या              वसूल खनिकर्म अधिकारी                  ४७६                    १७८७६६३८८ तहसीलदार वर्धा                      १९०                       १८३१८९६० तहसीलदार हिंगणघाट              ३८८                      १४९३६८०९ तहसीलदार आष्टी                     ३३४                      ११४५६६६४ तहसीलदार समुद्रपूर                 ३६२                      ११३०४५०४ तहसीलदार देवळी                    २४९                      ७४८७०९३ तहसीलदार आर्वी                      ३०१                       ६३१६३७८ एसडीओ हिंगणघाट                    ४१                        ३८१६५०० तहसीलदार कारंजा                    १९०                       २४६६७८६ एसडीओ वर्धा                            ०५                         ६१८७३६ करमणूक अधिकारी वर्धा           ०१                          १८०००० एसडीओ पथक                         ०१                          ५२३

टॅग्स :wardha-acवर्धाTaxकर