शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सेल्फीचा मोह... वाचवा.. वाचवा असा ओरडा.. आणि ‘त्याने’ केलेले साहस..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:26 IST

सेल्फी काढण्याचा मोह... आणि अचानक पाय घसरल्याने वाचवा... वाचवा... म्हणून कानी पडणारा आवाज... क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी

ठळक मुद्दे‘हर्षल’च्या शौर्याने वाचले तीन युवकांचे जीवदोघांना वाचविण्यात अपयशशासनाने शौर्यपदक जाहीर करण्याच्या मागणीला जोर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेल्फी काढण्याचा मोह... आणि अचानक पाय घसरल्याने वाचवा... वाचवा... म्हणून कानी पडणारा आवाज... क्षणाचाही विलंब न करता मोठ्या बहादुरीने पाण्यात उडी घेत तिघांना वाचविण्यात यश मिळाले. पण, दोघांना वाचवू न शकल्याने निराशाही झाली. ही शौर्यगाथा आहे हर्षल कालभूत या युवकाची.तालुक्यातील धावसा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त पाच मित्र तलावाकाठी सेल्फी काढत होते. अचानक त्यांचा पाय घसरून ते तलावातील पाण्यात पडले आणि गटांगळ्या खाऊ लागले.

आरडाओरडा एकू येताच हर्षल कालभूतने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेत उमंग राजू चौधरी, रोहीत वामन रबडे व गौरव राजेश तेलंगे यांना पाण्याबाहेर काढण्यात यश मिळवले.मात्र, तेजस चोपडे आणि हर्षल चौधरी यांना वाचविण्यात अपयश आल्याने निराश झाल्याची खंत हर्षल कालभूत याने व्यक्त केली.

हर्षल कालभूत हा धावसा येथील रहिवासी असून सोहमनाथ विद्यामंदिर उमरी येथे दहावीचे शिक्षण घेतो आहे. घरी दोन एकर कोरडवाहू शेती असून आई व वडिल शेतात मजूरी करतात. पडक्या घरात राहतात. मात्र, शासन दरबारी त्याच्या शौर्याची कुणीही दखल घेतली नाही. प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी ठरणाऱ्या हर्षलच्या शौर्याचे सर्वस्तरातून कौतुक होत असून त्याला शौर्यपदक देऊन गौरविण्यात यावे, अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे.

पाचही युवक शेजारच्या उमरी गावातील रहिवासी असून गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून ते धावसा येथील देवी मंदिरात दर्शनाला आले होते. त्यांनी हर्षल कालभूत याला सोबत घेतले हर्षल नसता तर या पाचही युवकांना जीव गमवावा लागला असता तीन युवकांसाठी हर्षल संकटमोचक ठरला असून त्याच्या शौर्याची दखल घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके