शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

सेल्फीचा मोह... वाचवा.. वाचवा असा ओरडा.. आणि ‘त्याने’ केलेले साहस..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:26 IST

सेल्फी काढण्याचा मोह... आणि अचानक पाय घसरल्याने वाचवा... वाचवा... म्हणून कानी पडणारा आवाज... क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी

ठळक मुद्दे‘हर्षल’च्या शौर्याने वाचले तीन युवकांचे जीवदोघांना वाचविण्यात अपयशशासनाने शौर्यपदक जाहीर करण्याच्या मागणीला जोर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेल्फी काढण्याचा मोह... आणि अचानक पाय घसरल्याने वाचवा... वाचवा... म्हणून कानी पडणारा आवाज... क्षणाचाही विलंब न करता मोठ्या बहादुरीने पाण्यात उडी घेत तिघांना वाचविण्यात यश मिळाले. पण, दोघांना वाचवू न शकल्याने निराशाही झाली. ही शौर्यगाथा आहे हर्षल कालभूत या युवकाची.तालुक्यातील धावसा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त पाच मित्र तलावाकाठी सेल्फी काढत होते. अचानक त्यांचा पाय घसरून ते तलावातील पाण्यात पडले आणि गटांगळ्या खाऊ लागले.

आरडाओरडा एकू येताच हर्षल कालभूतने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेत उमंग राजू चौधरी, रोहीत वामन रबडे व गौरव राजेश तेलंगे यांना पाण्याबाहेर काढण्यात यश मिळवले.मात्र, तेजस चोपडे आणि हर्षल चौधरी यांना वाचविण्यात अपयश आल्याने निराश झाल्याची खंत हर्षल कालभूत याने व्यक्त केली.

हर्षल कालभूत हा धावसा येथील रहिवासी असून सोहमनाथ विद्यामंदिर उमरी येथे दहावीचे शिक्षण घेतो आहे. घरी दोन एकर कोरडवाहू शेती असून आई व वडिल शेतात मजूरी करतात. पडक्या घरात राहतात. मात्र, शासन दरबारी त्याच्या शौर्याची कुणीही दखल घेतली नाही. प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी ठरणाऱ्या हर्षलच्या शौर्याचे सर्वस्तरातून कौतुक होत असून त्याला शौर्यपदक देऊन गौरविण्यात यावे, अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे.

पाचही युवक शेजारच्या उमरी गावातील रहिवासी असून गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून ते धावसा येथील देवी मंदिरात दर्शनाला आले होते. त्यांनी हर्षल कालभूत याला सोबत घेतले हर्षल नसता तर या पाचही युवकांना जीव गमवावा लागला असता तीन युवकांसाठी हर्षल संकटमोचक ठरला असून त्याच्या शौर्याची दखल घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके