शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

२८ गावांतील सौरऊर्जेवरील पथदिवे निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 05:00 IST

स्मशानभुमी, बाजारवाडी, देवस्थान, जिथे वीज नाही अशा काळोखात कामाच्या ठिकाणी दिवे ग्रामपंचायत प्रशासनतर्फे लावण्यात आले. परंतु चार सहा महिन्यातच सदर सौरदिवे शोभेची वस्तू झाले. एकदा सौरदिवे लावण्याच काम झाले की त्यानंतर याच्या देखभालीसाठी कोणतीही यंत्रणा तेथे जात नाही. बॅटरीमधील अ‍ॅसिड संपले की सौरदिवे बंद पडतात. काहींचे पावसामुळे, वाऱ्यामुळे लाईट निकामी होतात. याकडे कोणीच लक्ष देत नाही.

ठळक मुद्देगिरड गावांतही दिव्याखाली अंधार : देखभालीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा नाही अशा निर्जनस्थळी समाजकल्याण विभागातर्फे सौरउर्जेवरील सौरदिवे लावण्यासाठी ग्रामपंचायतला देण्यात आले. गिरड क्षेत्रातील २८ गावांमध्ये सौर दिवे लावण्यात आले ते निकामी झाले आहे. त्यामुळे या गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.स्मशानभुमी, बाजारवाडी, देवस्थान, जिथे वीज नाही अशा काळोखात कामाच्या ठिकाणी दिवे ग्रामपंचायत प्रशासनतर्फे लावण्यात आले. परंतु चार सहा महिन्यातच सदर सौरदिवे शोभेची वस्तू झाले. एकदा सौरदिवे लावण्याच काम झाले की त्यानंतर याच्या देखभालीसाठी कोणतीही यंत्रणा तेथे जात नाही. बॅटरीमधील अ‍ॅसिड संपले की सौरदिवे बंद पडतात. काहींचे पावसामुळे, वाऱ्यामुळे लाईट निकामी होतात. याकडे कोणीच लक्ष देत नाही.अनेक गावांतील ५० टक्के बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या आहे. लाखों रुपयांचा खर्च शासनातर्फे या सौरदिव्यावर खर्च केला गेला परंतु याच्या देखभालीसाठी प्रशासनाने हात झटकले आहे. त्यामुळे सौरदिवे धुळखात पडुन आहे.ग्रामसभेत वारंवार तक्रारी येऊन सुध्दा संबंधीत अधिकारी याकडे लक्ष देत नाही.सदर सौरदिवे पुर्ववत सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.माझ्या वार्डात १० च्या वर सौरदिवे आहे परंतु त्यामधील बॅटरीतील अ‍ॅसिड कमी झाल्याने आणि लाईट खराब झाल्याने ते बंद पडून आहे. वारंवार तक्रारी करून सुध्दा अधिकारी लक्ष देत नाही-हमीद पटेल, ग्रा.पं.सदस्य वार्ड क्रमांक २ गिरड

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहण