शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जलसंवर्धनासाठी डॉक्टरांचे गावात श्रमदान

By admin | Updated: May 15, 2017 00:39 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आर्वी तालुक्याच्या ५२ गावांचा सहभाग आहे. यातील काही गावांत उत्साहात कामे होत आहे.

वाटर कप स्पर्धा : विविध स्तरांवरील समाजसेवकांचाही पुढाकार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आर्वी तालुक्याच्या ५२ गावांचा सहभाग आहे. यातील काही गावांत उत्साहात कामे होत आहे. या जलसंवर्धन प्रक्रियेत डॉक्टरही मागे नाहीत. गावांत डॉक्टरांसह व्यावसायिक, नोकरदार, संस्थांचे कार्यकर्ते आदींचे हात श्रम करताना दिसत आहेत. एरवी एसीमध्ये राहणारे डॉक्टर ४५ अंशांच्या तप्त उन्हात श्रमदान करताना तसेच उच्चभू्र व सुशिक्षित मान्यवरांची ही श्रूखंला ग्रामस्थांचा उत्साह वाढवित आहे. डॉक्टर्स म्हटले की सरकारी वा खासगी रुग्णालय, रुग्णांची तपासणी, वातानुकुलीत कॅबीन, गळ्यात टेटॅस्कोप, इंजेक्शन असे काहीसे चित्र डोळ्यासमोर येते; पण यापेक्षा वेगळेच वास्तव गावोगावी अनुभवास येत आहे. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावांत जलसंवर्धनाची चळवळच उभी होत आहे. स्पर्धा असली तरी काही गावांत या स्पर्धेला चळवळीचेच स्वरूप आले आहे. गावातील बहुतांश हात या कार्यात गुंतले आहे. ग्रामस्थ स्वत:ला झोकून देत बंधारे, समतल चर, कंटूर बंडींग, दगडी, मातीचे बांध आदी कामांसाठी दिवसरात्र कुदळ, फावड्यांत व्यस्त होत असल्याचे दिसते. या कार्यात वर्धा, आर्वीसह अन्य ठिकाणच्या डॉक्टरांनीही सहभाग वाढविला आहे. डॉक्टरांसह व्यावसायिक, नोकरदार, समाजसेवक, विद्यार्थी, विविध संस्थांचे कार्यकर्ते आदींचा उत्साह वाखाणण्याजोगा ठरत आहे. काही डॉक्टरांनी या कामात वाहूनच घेतल्याचे दिसते. पाण्याचे महत्त्व जाणून घेत ४५ अंशांवर पारा असताना डॉक्टरांसह शहरातील एसीच्या गारव्यातून बाहेर पडत श्रमदान करणारे हात पाहून ग्रामस्थ जोमाने श्रमदान करताना दिसतात. अनेक जण तर माझा तालुका, माझे गाव, माझा जिल्हा यात सुरू असलेल्या या उपक्रमात माझा सहभाग असावा, या भावनेतून २००, ४०० किमीचे अंतर कापून श्रमदानाकरिता गावांत येत आहे. अनेक वर्षांपासून दुरावा निर्माण झाला असला तरी वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावाची भावनिक ओढ स्वस्थ न बसू देणारीच ठरत आहे. तरुण, तरुणी असो की ज्येष्ठ नागरिक सामाजिक जाणीवेने झपाटलेल्या व्यक्ती श्रमदानाकरिता वेळ काढून गावांत येत आहे. काही तास श्रमदान करून गावी परतताना त्यांच्या चेहऱ्यांवर कामाचे समाधानही दिसते. शहरातून गावाकडे वळणारी ही पावले ‘खेड्यांकडे चला’ हा संदेश पुन्हा देत असल्याचेच दिसते.