शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

कन्नमवारग्राम येथील तलावातील गाळ काढा

By admin | Updated: May 14, 2017 00:52 IST

येथील कन्नमवार तलाव बनून ३० ते ३९ वर्षाचा कालाविधी झाला. ठरवलेल्या प्रमाणे १०-१५ वर्ष

ग्रामस्थांसह शेतकऱ्यांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क कन्नमवारग्राम : येथील कन्नमवार तलाव बनून ३० ते ३९ वर्षाचा कालाविधी झाला. ठरवलेल्या प्रमाणे १०-१५ वर्ष शेतकऱ्यांना ४ ते ५ वेळा पाणी मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू व चना पिकाचे उत्पादन घेता आले. परंतु, याच तलावातील गाळ न काढण्यात आल्याने पाण्याची पातळी कमी झाली आहे. याकडे लक्ष देत तलावातील गाळ काढण्याची मागणी आहे. पूर्वी मुबलग पाणी मिळत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यंदा पाण्याची पातळीच कमी झाल्याने सिंचनासाठी पाणी अल्प प्रमाणात आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या तलावातील गाळ बऱ्याच वर्षांपासून काढण्यात आला नाही. तलावात पाण्याची पातळी बऱ्यापैकी असल्याचे दिसत असले तरी गत ३० वर्षाच्या काळात तलावात भरपूर गाळ साचला आहे. त्यामुळे सिंचनाचे क्षेत्रही घटले आहे. पूर्वी १४० ते १५० हेक्टर पर्यंत ओलीत होत होते. पण, आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी ३ ते ४ वेळाच पाणी मिळत आहे. पिकांना वेळीच पाणी मिळत नसल्याने उत्पादनातही घट येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची समस्य लक्षात घेत गाळ काढण्याची मागणी आहे.