शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

‘इंडिया’ आघाडीला घाबरून नाव बदलवण्याची तयारी, आमदार रणजित कांबळेंची टीका

By चैतन्य जोशी | Updated: September 13, 2023 16:51 IST

सेवाग्रामात जनसंवाद यात्रेवर पुष्पवृष्टी

सेवाग्राम (वर्धा) : देशात अहंकारी सरकार येण्यापूर्वी ७० वर्षांत भारतावर ५५ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र, २०१४ ते आजपर्यंत हे कर्ज १०० लाख कोटीने वाढून १५५ लाख कोटीपर्यंत गेले आहे. एकीकडे देशावर महागाईचे संकट, बेरोजगारीने जनता त्रस्त झाली आहे. केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी देशातील २८ राजकीय पक्षाने एकत्र येत पुढील लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी आघाडी बनविली असून, या आघाडीला इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्कुलुसीव अलायन्स) असे नाव दिले. ही आघाडी तयार होताच केंद्र सरकारने घाबरून देशाच्या नावाने इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरावा, असे प्रयत्न सुरू केल्याची सडकून टीका आमदार रणजित कांबळे यांनी जाहीर सभेत केली.

राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जनसंवाद पदयात्रा आष्टी शहीद येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली होती. मंगळवारी यात्रेचा समारोप सेवाग्राम येथील मेडिकल चौकात सायंकाळी झाला, यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, माजी जि.प. अध्यक्ष पप्पू जयस्वाल, देवळी बाजार समितीचे सभापती मनोज वसू, रमेश सावरकर, वर्धा बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख, ग्रा.पं. सरपंच सुजाता ताकसांडे, बाळा जगताप, अमित गावंडे, पुरुषोत्तम टोणपे, धैर्यशील जगताप, मोरेश्वर खोडके, बाळ कुलकर्णी,बालू महाजन, धर्मपाल ताकसांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणRanjit Kambaleरणजित कांबळेINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीwardha-acवर्धा