शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

‘इंडिया’ आघाडीला घाबरून नाव बदलवण्याची तयारी, आमदार रणजित कांबळेंची टीका

By चैतन्य जोशी | Updated: September 13, 2023 16:51 IST

सेवाग्रामात जनसंवाद यात्रेवर पुष्पवृष्टी

सेवाग्राम (वर्धा) : देशात अहंकारी सरकार येण्यापूर्वी ७० वर्षांत भारतावर ५५ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र, २०१४ ते आजपर्यंत हे कर्ज १०० लाख कोटीने वाढून १५५ लाख कोटीपर्यंत गेले आहे. एकीकडे देशावर महागाईचे संकट, बेरोजगारीने जनता त्रस्त झाली आहे. केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी देशातील २८ राजकीय पक्षाने एकत्र येत पुढील लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी आघाडी बनविली असून, या आघाडीला इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्कुलुसीव अलायन्स) असे नाव दिले. ही आघाडी तयार होताच केंद्र सरकारने घाबरून देशाच्या नावाने इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरावा, असे प्रयत्न सुरू केल्याची सडकून टीका आमदार रणजित कांबळे यांनी जाहीर सभेत केली.

राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जनसंवाद पदयात्रा आष्टी शहीद येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली होती. मंगळवारी यात्रेचा समारोप सेवाग्राम येथील मेडिकल चौकात सायंकाळी झाला, यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, माजी जि.प. अध्यक्ष पप्पू जयस्वाल, देवळी बाजार समितीचे सभापती मनोज वसू, रमेश सावरकर, वर्धा बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख, ग्रा.पं. सरपंच सुजाता ताकसांडे, बाळा जगताप, अमित गावंडे, पुरुषोत्तम टोणपे, धैर्यशील जगताप, मोरेश्वर खोडके, बाळ कुलकर्णी,बालू महाजन, धर्मपाल ताकसांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणRanjit Kambaleरणजित कांबळेINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीwardha-acवर्धा