पूल धोक्याचा...
By Admin | Updated: January 13, 2016 02:48 IST2016-01-13T02:48:10+5:302016-01-13T02:48:10+5:30
वर्धा-आर्वी मार्गावरून जामणीकडे जाताना असलेल्या वाघाडी नदीवरील पुलाचे काही कठडे तुटले आहेत.

पूल धोक्याचा...
पूल धोक्याचा... वर्धा-आर्वी मार्गावरून जामणीकडे जाताना असलेल्या वाघाडी नदीवरील पुलाचे काही कठडे तुटले आहेत. यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. या मार्गाने साखर कारखान्यात ऊसाच्या बंड्या नियमित जात असतात.