शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात राजकीय कार्यक्रमांना मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 04:24 IST

सेवाग्राम आश्रम परिसरात अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्याबाबत येथील जागेची पाहाणी करण्यात आली असली तरी, आश्रम परिसरात राजकीय कार्यक्रमांना मनाई असल्याने काँग्रेसने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे.

- अभिनय खोपडेवर्धा - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षांचे औचित्य साधून सेवाग्राम आश्रम परिसरात अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्याबाबत येथील जागेची पाहाणी करण्यात आली असली तरी, आश्रम परिसरात राजकीय कार्यक्रमांना मनाई असल्याने काँग्रेसने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अशोक गहलोत आणि प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी सेवाग्राम परिसरातील जागांची पाहणी केली. मात्र सर्व सेवा संघ, आश्रम प्रतिष्ठान व नयी तालीम या संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या जागा राजकीय कार्यक्रमांसाठी देण्यात येत नाही. तसा ठराव आता नव्हे, तर स्वातंत्र्यपूर्व काळातच झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बैठकीसाठी आवश्यक असलेली जागा आश्रमात उपलब्ध नाही, असे सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेते आमदार रणजीत कांबळे म्हणाले की, आश्रम प्रशासनाने काँग्रेसला परवानगी नाकारलेली नाही. आश्रमात राजकीय कार्यक्रम घेता येत नाही, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आश्रमच्या बाहेर कार्यक्रम घेता येऊ शकतो. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व अशोक गहलोत यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून येथील बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराची व सभागृहाची पाहणी केली. मात्र येथे लीफ्टची व्यवस्था नसल्याने येथे कार्यकारिणीची बैठक घेण्यास अडचण निर्णय होत असल्याचे सांगण्यात येत आहे.यापूर्वीही नाकारले कार्यक्रमराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर १९९९ मध्ये पक्षाचे अधिवेशन घेण्यासाठी आश्रम प्रतिष्ठानकडे जागा मागण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी परवानगी दिली नव्हती. त्यांच्या घटनेत याबाबीची तरतूद आहे, अशी माहिती सुरेश देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.बैठक रद्द होण्याची शक्यतासेवाग्राम येथे १५० व्या गांधी जयंतीनिमित्त आश्रम प्रतिष्ठानचे पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेले आहेत. तर राज्य शासनाने ७ दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमासाठी आश्रमच्या बाहेर पण प्रतिष्ठानच्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आश्रम परिसरात जागा उपलब्ध नसल्याने काँग्रेसची बैठक रद्द होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण