राज्य सरकारने शेतकऱ्यांची तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला; पण हे खरेदी केंद्र नियोजन शून्यतेमुळे बंदच आहे. जिल्ह्यातले सात खरेदी केंद्र उद्घाटनानंतरच बंद तर ३ खरेदी केंद्रावर नगण्य प्रमाणात तूर खेरदी होत आहे. ...
तुरीचा पेरा करताना बहुतांश शेतकरी कपाशीच्या दोन ओळी नंतर एक ओळ या पद्धतीने लागवड करतात. यामुळे पेरेपत्रकावर तुरीचा उल्लेख करताना टक्केवारीच्या स्वरूपात केला जातो. ...
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात सुमारे २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परिजीवी जंतूपासून धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल ...
राज्याच्या आरोग्य विभागाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत वर्धा जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजार ७८० विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. ...
शासनाची तूर खरेदी सुरू झाली. बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांची या केंद्रावर तूर येणे सुरू आहे. मात्र या केंद्रावर नाफेडचे ग्रेडरच नसल्याने खरेदी अडचणीत आहे. ...
उमरी मेघे येथे आदिवासी मुलांचे जुने व नवीन शासकीय वसतीगृह आणि मुलींचे शाासकीय वसतिगृहाचे लोकार्पण व साहित्याचे वितरण कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले. ...
चिटफंड कंपन्याच्या गुंतवणूकदारांची विशेष बैठक स्थानिक महावीर बाल उद्यान परिसरात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी २६ फेब्रुवारीला मुंबई येथील सेबी भवनावर मोर्चा नेण्याचे निश्चित करण्य ...
ज्यांना पे्रमाची खरी व्याख्या कळते, त्यांनाच प्रेम करण्याचा नैतिक अधिकारी असतो. खऱ्या प्रेमामध्ये त्यागाची भूमिका फार मोठी असते. आणि ज्यांना त्याग करायला जमतं त्यांनाच जीवनामध्ये खरं प्रेम लाभते. ...