छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाने शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. ही योजना २००९ ते २०१६ या कालावधीत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली होती. ...
महाराष्ट्रासह विदर्भातील अनेकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या संत लहानुजी महाराज संस्थानच्या गोशाळेला १ कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानामुळे येथे विविध कामे होणार असून सध्या तेथे शेणापासून बायोगॅसची निर्मिती केली जात आहे. ...
मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव-आर्वी मार्गावर रेल्वे फाटक आहे. रेल्वे गाड्यांच्या सततच्या आवागमनामुळे हे फाटक कित्येक तास बंद राहते. ...
शासनाच्या नाफेडमार्फत तूर खरेदीची मुदत मंगळवारी संपली. यात सुमारे ६०० शेतकरी वंचित राहिले. बुधवारी अनेक शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत पडून होता. या शेतकऱ्यांनी युवा सोशल फोरमला माहिती देताच जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देत चर्चा केली. ...
सोशल मिडियाचा उपयोग जेवढा विघातक तेवढाच चांगला आणि महत्त्वाचा असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच प्रत्यय खापरी गावात आला. सिमेलगतच्या गावातील बैलजोडी समुद्रपूर तालुक्यातील खापरी गावात भटकत आली. ...
कढईतील उष्म तेलाने अचानक पेट घेतला. बघता-बघता आगीने दुकानातील साहित्य आपल्या कवेत घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांसह नागरिकांनी वेळीच पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास बॅचलर रोड भागात घडली. ...
केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे मनरेगाचे संचालक व त्यांच्या पथकाने कारंजा व आर्वी तालुक्यात झालेल्या मनरेगाच्या कामांना भेट देत पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा संदर्भात आढावा घेतला. ...
मागील खरीप हंगामात बोंडअळीमुळे राज्यातील शेतकऱ्यासंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने बोंडअळीसाठी मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यात एनडीआरएफ यांच्याकडूनही मदत मिळावी म्हणून राज्य शासनाने मागणी केली होती. ...
फेसबुकवर महिलांचे खोटे आयडी तयार करून बदनामी करणारा मजकूर टाकणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने नांदेड येथून अटक केली. मच्छिंद्र बळीराम कावडे (३७) रा. इश्वरनगर नांदेड, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ...
गत पंधरा दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. शिवाय विहिरींच्या पाण्याची पातळ खाली जात आहे. काही विहिरींनी तसेच कुपनलिका व नदी- तलाव तळ दाखवत असल्याने संत्राउत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. ...