गत सहा वर्षांतील शालेय पोषण आहाराच्या रिकाम्या तांदळाच्या पोत्यांचा हिशेब देण्याचा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढला. हा नियमबाह्य आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्यावतीने करण्यात आली. ...
वन विभागाच्यावतीने सुमारे २४ दिवसीय विशेष मोहीम हाती घेऊन शहरालगतच्या आरामशीनींची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान सहा ठिकाणी अवैध लाकुडसाठा आढळून आला. तो वनविभागाने जप्त केला आहे. ...
मुख्यमंत्री कार्यालयाने कान टोचण्यापूर्वीच नियम बनविण्याची जबाबदारी कुठल्या विभागाची आहे, याचा साक्षात्कार विधी विभागाला झाला. उच्च न्यायालयाच्या आदेशावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही गृह विभागाला दिल्या आहेत. ...
विधान परिषदेच्या निवडणुकीत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघाकरिता वर्धेत सोमवारी मतदान झाले. यात वर्धा जिल्ह्यातील तीन केंद्रांवर तब्बल ९९.३५ टक्के मतदान झाले. ...
गत हंगामात कपाशीच्या बीटी बियाण्यांवर बोंडअळीने हल्ला केल्याने यंदाच्या खरीप हंगामात बीटी बियाण्यांच्या विक्रीवर मर्यादा लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कपाशीच्या बियाण्यांवर शासनाचे धोरण ठरले असून राज्यात केवळ ४२ कंपनीच्या ३७० वाणांनाच विक्री पर ...
अलीकडच्या काळात राजकीय घडामोडी बघता लोकशाहीचे अस्तित्त्व धोक्यात आल्याचे दिसते. शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्वीच्या व आताच्या सरकारने दुर्लक्षच केले. परिणामी, २०१९ च्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. ...
अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत सुगंधीत तंबाखू, स्वीट सुपारी, पान मसाला इत्यादी अन्नपदार्थांची विक्री, निर्मिती, वितरण, साठवणूक करणे २०१२ पासून प्रतिबंधीत केलेले आहे. ...
जिल्ह्याचा माता मृत्यूदर व बाल मृत्यूदर शुन्यावर आणण्याकरिता २८ मे ते ९ जून या कालावधित ० ते ५ वयोगटातील बालकांचे अतिसारामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. ...
जीर्ण झालेल्या अत्यंत धोकादायक शासकीय इमारती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाडून टाकाव्या. नैसर्गिक आपत्तीत जीव वाचवणारी आवश्यक साधने जसे बोट, लाईफ जॅकेट्स, दोर आदी साधनांची पूरेशी व्यवस्था करण्याससह ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांत औषधांचा पुरेसा साठा क ...