आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियनच्यावतीने २२ मे पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. स्थानिक प्रधान डाकघरासमोर आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी बुधवारी ठिय्या देत विविध मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. तसे निवेदनही यावेळी संबंधितांना देण्यात आले. ...
शासनाने ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ ही योजना गत वर्षीपासून हाती घेतली आहे. गत वर्षी बोटावर मोजण्याइतकीच कामे जिल्हा प्रशासानाने हाती घेवून ती पूर्ण केली; पण यंदाच्या वर्षी एकूण ४८ कामांचे नियोजन करून त्यापैकी पहिल्या टप्प्यात २६ कामे हाती घेण्यात आ ...
पर्यावरणाचा समतोल टिकविणे, वाढते प्रदूषण थांबविणे आणि तापमान वाढ कमी करण्यासाठी ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. यावर्षी जिल्ह्याला २६ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. ...
पेट्रोल व डिझेलची सातत्याने दरवाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे. ८५.१८ रुपये लिटर पेट्रोल व ७१.६६ रुपये लिटर डिझेलचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्या असताना पेट्रोल व डिझेलचे ...
जिल्ह्यातील चार नगर पंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे प्रत्येकी अडीच वर्षांचे कार्यकाळ संपुष्टात आले. यामुळे निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा व काँग्रेसला समान नगराध्यक्ष पद प्राप्त झाले आहे. ...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात पेट्रोलपंप वरील वाहनचालकांना कमळाचे फुल देवून अभिनव पद्धतीने आंदोलन करून पेट्रोल दरवाढचा निषेध केला. ...
शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर ४०१ लोकसंख्येचे गाव कविठगाव. आजपर्यंत तशी या गावची फारशी ओळख नव्हती; पण गावाने पाणी फाऊंडेशन स्पर्धेत उडी घेतली आणि जिल्ह्यात या गावाची ओळख पटली. ...
प्रशासकीय भवन परिसरातील वाहन व्यवस्था सुरळीत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अधिकारी, कर्मचाºयांना दिल्या. या सूचनांचा विपर्यास करीत महसूल कर्मचारी संघटनेने थेट वाहनतळाचे कंत्राटच दिले. आता प्रशासकीय भवनाच्या गेटमधून वाहन आत येताच पावती ...
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांकडून बियाणे आणि खतांची खरेदी सुरू झाली आहे. यात काही कंपन्यांचा जुनाच साठा बाजारात आहे. तर नवा साठा येण्याच्या मार्गावर आहे. या दोन्ही खतांच्या किमतीत तफावत असण्याची शक्यता आहे. ...
सुसुंद परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असून वाघाच्या हल्ल्यात आमगाव (जं.) येथील एक युवक ठार झाल्याची घटना ताजी आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांसह हैदोसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...