शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी वर्धालगतच्या रोठा येथे शेतकऱ्यांनी टायर जाळून रास्ता रोको केला. शिवाय रस्त्यावर काही प्रमाणात भाजीपाला टाकून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. ...
नाफेडकडुन शेतकऱ्यांच्या खरेदी केल्याल्या तुरीचा चुकारा त्वरित देण्याच्या मागणीसह विविध मागण्याचे निवेदन राकाँच्यावतीने तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. निवेदनातून करण्यात आलेल्या मागण्यांवर येत्या काही दिवसात निर्णय न घेतल्या आंदोलनाचा इशाराही निवे ...
दिव्यांगांच्या समस्या अनेक दिवसांपासून तशाच पडून आहेत. या समस्या मार्गी लावण्याकरिता अनेकवेळा आंदोलने झाली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यामुळे शुक्रवारी प्रहारच्यावतीने देवळी तहसील कार्यालय गाठून अनोखे आंदोलन करण्यात आले. ...
बहुचर्चित ठरलेल्या स्थानिक पुलफैल येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अखेर ओपीडी सेवा शुक्रवारी कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाला न.प. आरोग्य सभापती गुंजन मिसाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ...
येथील केंद्रीय दारूगोळा भडांरात ३१ मे २०१६ ला झालेल्या भयावर अग्निकांडास दोन वर्ष पूर्ण झाले आहे. त्या भयावह रात्रीचे पुन्हा स्मरण नको असे असले तरी या घटनेत आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या वीर माता-पितांसह पत्नींना मान्यवरांच्या हस्ते ३१ र ...
जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी वादळाचा चांगलाच फटका बसला. यात अनेक गावांतील घरांवरील छत उडाले. यामुळे अनेकांच्या घरांतील जीवनावश्यक वस्तू ओल्या झाल्याचे दिसून आले. या वादळात रसुलाबाद येथील कुक्कुटपाल केंद्राचे छत उडाले. ...
हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील वैदर्भीय बेरोजगार युवकांतर्फे गुरुवारी एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. शासनाने गत २० वर्षांपासून प्रशासनात करावयाच्या नोकर भरतीवर घातलेली बंदी उठवून वर्षात ७२ हजार नवीन नेमणुका करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा गत आठवड् ...
डिझेल अन् पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाईने कळस गाठला. याचा परिणाम रासायनिक खतांच्या किंमतीत झाल्याचे दिसत आहे. या दरवाढीने शेतकऱ्यांची कंबर मोडल्याचे दिसत आहे. ...
पावसाचे पाणी नदी नाल्यातून वाहून जात असल्याने त्याचा सिंचनाकरिता वापर करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेतून झालेल्या कामांत यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होणार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाच्यावतीने व् ...
लाल नाला प्रकल्पाचे पाणी चंद्रपूरला न देता स्थानिकांना पिण्यासाठी द्यावे या मुख्य तथा अन्य मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी महिला संघटनेने जिल्हा कचेरीवर धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत तीन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण ...