शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन कुठल्या गुणवत्तेची आहे याचा विचार करूनच विविध पिकांची लागवड करावी. शिवाय शेतातील मातीचे परीक्षण करून आवश्यक तितक्याच प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले. ...
रबी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चण्याची लागवड केली. काही भागात कालव्याचे पाणी सिंचनासाठी शेतकऱ्यांना घेता आले. त्यामुळे त्यांना चण्याचे पीक घेणे सोईचे झाले. चण्याच्या मळणीनंतर अनेक शेतकरी सध्या बाजार पेठेत चणा विक्रीकरिता नेत आहेत. ...
हिंगणी वनपरिक्षेत्राच्या झडशी सहवन क्षेत्रातील मदनी बिटातील शंकर दिघडे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट मादी व दोन पिल्ले आढळून आल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी हिंगणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. वाडे, खरांगणाचे ए.एस. ताल्हण, खरांगणा ठाणे ...
अडीच वर्षांचा कालावधी लोटूनही शिक्षक व कर्मचाऱ्यांना देय असलेला सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्यावतीने जिल्हाकचेरीसमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सा ...
आजचा तरुण उद्याच्या प्रगत भारताचे भविष्य आहे. तरुण सध्या विविध व्यसनाकडे वळताना दिसतात. ही चिंतेची बाब आहे. भावी पिढी व्यसनाधीन होऊ नये, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. तसेच घरातील मोठ्या व वयोवृद्ध व्यक्तींनी आपल्याला असलेल्या व्यसनाचा त्याग ...
पेट्रोल व डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे वर्धेकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. गत सात महिन्यात वर्धेत ९.२५ रुपयांनी पेट्रोल तर १२.४८ रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा आॅटोचालकांसह जड वाहनचालक व दुचाकी चालकांना चांगलाच आर्थिक फटका सहन ...
येथील नारा फाटा परिसरात समाजकल्याण सभापती निता गजाम यांच्या वाहनाने दुचाकी चालकाला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नारा फाटा येथे घडली. ...
जिल्हा पोलीस विभागात कार्यरत असलेल्या ठाणेदारांपैकी पाच जणांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता विनंती बदलीचा अर्ज केला होता. त्यांची विनंती वरिष्ठांनी मान्य केली असून विनंतीत असलेल्या ठिकाणी बदली देण्यात आली आहे. ...
कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच हैराण झाला होता. यामुळे शासनाच्यावतीने कापूस बियाण्यांच्या निम्या वाणांवर बंदी आणली. या बंदीनंतर बाजारात आलेल्या कपाशीच्या बियाण्यांबाबत शासन चांगलेच सतर्क असल्याचे दिसत आहे. ...