मागील अनेक महिन्यांपासून रेंगाळत असलेला शिक्षकांच्या बदल्यांचा विषय अखेर मार्गी लागला आहे. वर्धा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जि.प.च्या २५९ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात कुणाला दूरची तर कुणाला जवळची शाळा मिळाल्याने शिक्षकांमध्ये ‘कही ख ...
ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघ वर्धा जिल्ह्याच्यावतीने ज्येष्ठ नागरीक कल्याण कार्यक्रमांतर्गत सामाजिक कार्यात कार्यरत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ सेवा महासंघाच्या कार्यालयात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सेवा महासंघाचे अध्यक्ष तथा कॉँग्रेसचे ज्येष्ठ ने ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालाची जिल्ह्यातील सुमारे १४ शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. बहुप्रतिक्षीत निकालात भूगाव येथील लॉयड्स भवन्स विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारल्या ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्जाकरिता भटकंती करावी लागत आहेत. यामुळे अनेकवेळा जिल्हाधिकाऱ्यांनी कर्जमाफीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या सूचना दिल्या; मात्र बँकेला व्याजाची रक्कम ...
नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनींनाथ दंडवते यांच्या कथित अन्याय धोरणाविरुद्ध मंगळवारी नपच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. दुपारी अॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात नप कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे नि ...
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ वसाहत येथील इंडियन कोकोनट क्रशिंग कंपनीला मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. त्या आगीत लाखोंचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. ...
शहराला पवनार पंप हाऊस येथून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली होती. मागील दहा दिवसांपासून तिच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे. अनेक भागांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी विहिरी ...
बिबट्याच्या बछड्यावर करूणाश्रमात उपचार केल्यानंतर ठणठणीत बरा झाल्याने त्याची मातेसोबत भेट घडवून आणण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे. बछड्याला घेवून वनाधिकारी व कर्मचारी मूळ ठिकाणी बसले; पण बिबट मादी इकडे फिरकली नाही. ...
बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या समस्या वनविभागाच्या कानावर घालण्याकरिता आधार संघर्ष समितीने नेतृत्वात १४ गावांतील नागरिकांचा समावेश असलेली ‘वनमंत्री मुखदर्शन आंदोलन’ची पदयात्रा सोमवारी वर्धेत जिल्हा उपवनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडकली. या ...
पावसाळ्यादरम्यान शिकस्त इमारती कोसळून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येते. यात वर्धा नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ८६ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. ...