पावसाळा तोंडावर आला आहे. जिल्ह्यात नदी-नाल्यांकाठी असलेल्या तब्बल ८८ गावांना पुराचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. या गावांना वेळप्रसंगी पुराचा वेढा पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना आखण ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला; पण संबंधितांकडून मागण्यांच्या निवेदनांना केराची टोपलीच दाखविली जात असल्याचा आरोप करीत गुरूवारी प्रहारच्या नेतृत ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतींवर केंद्र व राज्य सरकारने तात्काळ नियंत्रण मिळवून सदर दोन्ही अतिज्वलनशील पदार्थ स्वस्त करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी बुधवारी सदर संघटनेच्या पद ...
जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशन व टाटा ट्रस्टच्यावतीने यशोदा नदी खोरे पुनरूजीवन प्रकल्प उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान जलसंवर्धनाचे काम योग्य पद्धतीने झाल्याने भूगर्भातील जलपातळीत वाढ झाली असून याचा लाभ सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे ...
नजीकच्या वरूड वॉर्ड क्र. ५ मधील वर्धा ते सेवाग्राम मुख्य रस्त्याची दैना झाली आहे. रेल्वे स्टेशन वरूडला जोडणारा पेट्रोलपंप जवळील हा मुख्य रस्ता असून या रस्त्याने सतत वाहतूक सुरू असते. परंतु, रस्त्याची दैना झाल्याने वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करा ...
तालुक्यातील दूध उत्पादकांनी स्थानिक बसस्थानक चौकात दुधाच्या कॅन रस्त्यावर ओतुन आंदोलन केले. याप्रसंगी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. आंदोलनात तालुक्यातील देवळी, नांदोरा, मुरदगाव, सेलसुरा, ईसापूर, दिघी, बोपापूर, सोनेगाव (बाई) आदी ग ...
धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून केल्याची घटना समुद्रपूर शहरात घडली. हत्या करून मृतदेह येथील लोहकरे ले-आऊटमध्ये टाकण्यात आला होता. या मृतदेहाचे डुकरांनी लचके तोडल्याचे दिसून आले. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. हरिष उर्फ हऱ्या लक्ष्मण कोराम (३ ...
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वर्धा वन विभागाच्यावतीने आकर्षक व इतरांना वृक्षसंगोपनाचा संदेश देणारा चित्ररथ तयार केला आहे. हा चित्ररथ पुढील ५६ दिवस जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्रत्येक गावात जावून ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ संगोपनाचा संदेश देणार आह ...
गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील बळीराजा पुरता हादरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे. त्याला कपाशीला पर्याय मात्र मिळालेला दिसत नाही. ...