जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी वादळाचा चांगलाच फटका बसला. यात अनेक गावांतील घरांवरील छत उडाले. यामुळे अनेकांच्या घरांतील जीवनावश्यक वस्तू ओल्या झाल्याचे दिसून आले. या वादळात रसुलाबाद येथील कुक्कुटपाल केंद्राचे छत उडाले. ...
हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील वैदर्भीय बेरोजगार युवकांतर्फे गुरुवारी एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. शासनाने गत २० वर्षांपासून प्रशासनात करावयाच्या नोकर भरतीवर घातलेली बंदी उठवून वर्षात ७२ हजार नवीन नेमणुका करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा गत आठवड् ...
डिझेल अन् पेट्रोलच्या दरवाढीमुळे महागाईने कळस गाठला. याचा परिणाम रासायनिक खतांच्या किंमतीत झाल्याचे दिसत आहे. या दरवाढीने शेतकऱ्यांची कंबर मोडल्याचे दिसत आहे. ...
पावसाचे पाणी नदी नाल्यातून वाहून जात असल्याने त्याचा सिंचनाकरिता वापर करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेतून झालेल्या कामांत यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होणार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाच्यावतीने व् ...
लाल नाला प्रकल्पाचे पाणी चंद्रपूरला न देता स्थानिकांना पिण्यासाठी द्यावे या मुख्य तथा अन्य मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी महिला संघटनेने जिल्हा कचेरीवर धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत तीन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण ...
शासनाने बंद केलेले तूर व चणा खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे. खरेदी केलेल्या मालाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी, बोंडअळी नुकसान भरपाईची जाहीर केल्याप्रमाणे ३०,८०० रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासह अन्य मागण्यांकरित ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वेतन वाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांमधील अधिकारी व कर्मचारी बुधवारपासून दोन दिवसाच्या देशव्यापी संपावर गेले आहेत. वर्धा जिल्ह्यातील ५०० वर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. परिणामी, दोन दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ४०० को ...
गतवर्षी राज्यात झालेल्या शेतकरी संपाला देशव्यापी करण्याचा निर्णय राष्ट्रीय किसान महासंघाने घेतला होता. मात्र १ जूनपासून सुरू होणाऱ्या या संपातून शेतकरी संघटना बाहेर पडली असून या संपाशी शेतकरी संघटनेचा काहीही संबंध नसल्याचे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक ...
शैक्षणिक जीवनात महत्त्वाची तथा टर्निंग पॉर्इंट मानल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने आज जाहीर केला. जिल्ह्याचा निकाल ८२.६८ टक्के लागला असून मागील वर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी घट झाली आहे. हिंगणघाट येथील जीबीएमएम विद्याल ...
पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ व पर्यायाने वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असल्याने या विरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुलगाव बायपासवर बुधवारी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोल ...