जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वर्धा वन विभागाच्यावतीने आकर्षक व इतरांना वृक्षसंगोपनाचा संदेश देणारा चित्ररथ तयार केला आहे. हा चित्ररथ पुढील ५६ दिवस जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्रत्येक गावात जावून ‘एक व्यक्ती एक वृक्ष’ संगोपनाचा संदेश देणार आह ...
गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे परिसरातील बळीराजा पुरता हादरला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत परिसरातील शेतकरी आहे. त्याला कपाशीला पर्याय मात्र मिळालेला दिसत नाही. ...
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांना जेसीबी व पोकलॅन्ड देऊन मोठ्या प्रमाणात जलसंवर्धनाची कामे जैन संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. ही कामे करताना आम्ही धावणाऱ्या पावसाच्या पाण्याला थांबविणे, ...
सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाचा जिल्ह्याला चांगलाच फटका बसला. आकोली येथे वीज कोसळून तीन जनावरे ठार झाली. याच काळात भूगाव व देवळी येथील १३२ के.व्ही. वाहिनी बंद पडल्याने.... ...
वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने वर्धा बस स्थानक परिसरातून १ लाख २८ हजारांचा गांजा जप्त केला. या प्रकरणी अमरावती येथील एका युवकाला अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप बहुतांश शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. तसेच कर्जमाफी योजनेतील अडचणीही कायम आहेत. अशा अवस्थेत बँक व्यवस्थापकांकडून शेतकºयांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. शेतकऱ्यांना सन्मानपूर्व ...
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी हिंदनगर येथील मंदा जाधव यांच्या कुलूपबंद घरावर काही तरुणांनी रविवारी रात्री हल्ला चढविला. यावेळी हल्लेखोरांनी जाधव यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. इतकेच नव्हे तर घरातून २५ हजार रुपये रोख लंपास केल्याचा उल्लेख मंद ...
जिल्ह्यातील सर्व झोपडपट्टीवासीयांना जमिनीचे कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे. तसेच त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. ...
बँकांच्या लिंक फेलचा सध्या ग्राहकांना मोठाच फटका बसत आहे. येथील भारतीय स्टेट बॅँकेतही लिंक फेलमुळे शेतकरी व ग्राहकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. आठवड्यातून तीन ते चार दिवस हा प्रकार घडत असल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प होत असल्याचेच दिसून ...
यावर्षी मान्सून वेळेत सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या तयारीसाठी पैशाची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात केवळ ५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. ...