जिल्ह्यातील सर्व झोपडपट्टीवासीयांना जमिनीचे कायम स्वरूपी पट्टे देण्यात यावे. तसेच त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. ...
बँकांच्या लिंक फेलचा सध्या ग्राहकांना मोठाच फटका बसत आहे. येथील भारतीय स्टेट बॅँकेतही लिंक फेलमुळे शेतकरी व ग्राहकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. आठवड्यातून तीन ते चार दिवस हा प्रकार घडत असल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प होत असल्याचेच दिसून ...
यावर्षी मान्सून वेळेत सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या तयारीसाठी पैशाची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्ह्यात केवळ ५ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. ...
हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थान विदर्भातील व विदर्भाबाहेरील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. येथे दररोज भाविकांची मोठी गर्दीही असते. ...
जि. प. शाळांनी आरटीई मधील अंतराची अट न पाळता सरसकट पाचवी व आठवीचे वर्ग उघडले. असे वर्ग तातडीने बंद करणे क्रमप्राप्त आहे. त्याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल त्वरीत द्या, असे आदेश शिक्षण संचालकांनी अमरावती विभागातील पाच जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना ब ...
हिवतापासह अन्य कीटकजन्य आजार पावसाळ्याच्या सुरूवातीला डोके वर काढतात. सदर आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच त्यांना वेळीच पायबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. ...
देशभरात १ जूनपासून सुरू झालेल्या शेतकरी संपात राष्ट्रवादीने उडी घेतली. या अनुषंगाने आज सकाळी ९ वाजता सावंगी टी पाँईटवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल पाऊण तास रस्ता रोखून धरल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ...
उन्हाळा आला की पाणीटंचाई डोके वर काढते. या काळात पुन्हा पाण्याचे महत्त्व प्रत्येकाच्या तोंडी येते; पण पावसाळा आला की हेच महत्त्वाचे पाणी नाल्यांनी धो-धो वाहते. त्याच्या नियोजनाचा विचार होत नाही. याच पावसाच्या पाण्याचे नियोजन केल्यास भूगर्भातून होणाऱ् ...
खरांगणा तथा हिंगणी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाने शेतकरी, शेतमजूरच नव्हे तर वन विभागालाही त्रस्त केले आहे. वाघांनी कड्याळूच्या शेतात बस्तान मांडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. परिणामी, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...