शैक्षणिक जीवनात भविष्याची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहाव्या वर्गाचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या या निकालात आर्वी येथील कृषक विद्यालयाचा अर्जून प्रफुल्ल ठाकूर जिल्ह्यात अव्वल ठरला. ...
मध्यभारतात अवयवदान शस्त्रक्रियांची मुहूर्तमेढ करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात चौथ्यांदा अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. ...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य शासनाने मानसोपचार शिबिर आयोजित केले आहे. यासाठी प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. हा अतिशय मुर्खपणा असून शासनालाच मानसोपचाराची गरज निर्माण झाली आहे,.... ...
मध्यभारतात अवयवदान शस्त्रक्रियांची मुहूर्तमेढ करणाऱ्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी चौथ्यांदा अवयवदानाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आहे. ...
तालुक्यातील अंबिकापूर पुनर्वसनात विविध विकास कामे होत आहे. त्यामुळे या भागाचा चेहरा बदलणार असून सुरू असलेल्या कामाची पाहणी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे अधीक्षक अभियंत्यांनी केली. येथील कामात गैरप्रकार होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. ...
पावसाळा तोंडावर आला आहे. जिल्ह्यात नदी-नाल्यांकाठी असलेल्या तब्बल ८८ गावांना पुराचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. या गावांना वेळप्रसंगी पुराचा वेढा पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना आखण ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला; पण संबंधितांकडून मागण्यांच्या निवेदनांना केराची टोपलीच दाखविली जात असल्याचा आरोप करीत गुरूवारी प्रहारच्या नेतृत ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमतींवर केंद्र व राज्य सरकारने तात्काळ नियंत्रण मिळवून सदर दोन्ही अतिज्वलनशील पदार्थ स्वस्त करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी बुधवारी सदर संघटनेच्या पद ...
जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशन व टाटा ट्रस्टच्यावतीने यशोदा नदी खोरे पुनरूजीवन प्रकल्प उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान जलसंवर्धनाचे काम योग्य पद्धतीने झाल्याने भूगर्भातील जलपातळीत वाढ झाली असून याचा लाभ सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे ...