फॅमिली पॅकमधील अमूल कंपनीचे आईसक्रीम कुटुंबियांसोबत खात असताना एक मोठा काचेचा धारदार तुकडा लहान मुलीच्या तोंडात आढळून आला. काचेच्या तुकड्यामुळे तिचे तोंड रक्तबंबाळ झाले. ...
मागील खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. सदर नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर करण्यात आली होती. ...
जिल्ह्यातील लहान आष्टी येथील अनिल नारायण वानखडे (३७), स्वाती अनिल वानखडे व दीड वर्षांची आस्था या तिघांचे मृतदेह बुधवारी सकाळी अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात झाडाला टांगलेल्या अवस्थेत आढळून आले. ...
ओबीसीची जनगणना २०११ मध्ये करण्याचे आदेश देण्यात आले. याची आकडेवारी शासनाजवळ जमा आहे. मात्र, ती जाहीर केल्या जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या असून सध्या जाहीर असलेली कर्जमाफी योजना फसवी आहे. ...
दहेगाव (गावंडे) येथे रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी बोगदा तयार करून तेथून ये-जा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे. ...
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. ...
भारत आणि चीनचे संबंध चांगले मैत्रीपूर्ण राहावे तसेच महात्मा गांधी यांचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा हे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाच्या सुविधेकरिता सोलर सिंचन प्रकल्प सुरू केला. ...
जिल्ह्यात सोमवार आंदोलन वारच ठरला. या दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल तीन आंदोलने झाली. वर्धेत जिल्हाधिकारी कार्यालयालगत ८२ गटसचिवांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून गटसचिवांनी त्यांच्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याकर ...
भारत आणि चीनचे संबंध चांगले मैत्रीपूर्ण राहावे तसेच महात्मा गांधी यांचे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा हे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाच्या सुविधेकरिता सोलर सिंचन प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमाने शेतकऱ्यांनी ...