नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर पतीच्या आजीच्या तेरवी कार्यक्रमादरम्यान पळून गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या मुलासोबत वर्धेतील श्रीराम शिवमंदिरात शुक्रवारी विवाह पार पडणार होता. ...
वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा व्हावा ही वर्धा जिल्ह्यातील थोर राष्ट्राय नेते स्व. विनोबा भावे यांची इच्छा होती. राज्य शासनाने ही योजना पुनरूज्जीवित केल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास तर होईलच; पण त्याचबरोबर स्व. विनोबा भावेंना ही खरीखुरी श्रद्धांजली ठ ...
हवामानावर आधारित पीक विमा योजना बदलवून पंतप्रधान हे आकर्षक बदलवून केंद्र सरकारने गत दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान पीक योजना सुरू केली. लहान-सहान नुकसानासाठी भरीव मदत मिळेल असा गाजावाजा केला. परंतु, अनेकांना नुकसानीपोटी आर्थिक मदत कंपन्यांनी दिली नसल्याच ...
मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध वृक्षतोडीला वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. राज्य सरकारने वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून गत दोन वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. ...
कमी जाडीच्या प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालण्यात आल्यानंतर गुरूवारी न.प. आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून ५० हजार रुपये किंमतीचे कमी जाडीचे प्लास्टिक जप्त केले. ...
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी होता. यातच आज जि.प. मध्ये शुकशुकाट आढळून आला. यामुळे अध्यक्षांनी प्रत्येक विभागात जाऊन चौकशी केली असता तब्बल ३० कर्मचारी कुठलीही पूर्वसूचना न देता बेपत् ...
सिव्हील लाईन भागातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात बॉम्बसदृश साहित्य आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांसह बॉम्ब शोध पथकाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून सदर साहित्य ताब्यात घेतले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार दारूविक्रेत्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २.६७ लाख ...
यंदाच्या वर्षी तिसऱ्यांदा शासन व प्रशासन स्तरावर वृक्षलावड उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा न.प.ला वरिष्ठांकडून यंदाच्या जुलै महिन्यात १० हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आहे. मात्र, दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा तब्बल दोन हज ...
मानवाचे मुलभूत अधिकार समजून घेत प्रशासनात काम केले तर अधिकारी संवेदनशीलपणे काम करू शकतात. अधिकारी असताना आपल्याला मानवाधिकार आयोगाची आठवण येणार नाही; पण सामान्य माणूस म्हणून जेव्हा एखाद्यावर अन्याय होतो व त्याला कुठूनच न्याय मिळण्याची आशा नसते, त्याव ...