देश-विदेशातील अनेक पर्यटकांसाठी महात्मा गांधीजींचे आश्रम प्रेरणा स्थान बनले आहे. या आश्रमातील स्मारके माती आणि कुडाचे असल्याने पावसापासून त्याचे संरक्षण करण्याकरिता शिंदोल्यांच्या झांज्या बांधण्यात येतात. ...
सेलू तहसील कार्यालय व निवासस्थानांचे बांधकाम पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. त्या दोन्ही इमारती अद्यापही अर्धवट असून तालुक्याचा कारभार पाहणारे तहसील कार्यालय भाडे तत्वावरील इमारतीत किती वर्षे राहणार,.... ...
जेसीबी पळविणाऱ्या चोरट्याला पुलगाव पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून जेसीबीसह १२ लाखांचा माल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली. ...
केंद्रात व राज्यात भाजपाचे शासन असून आम्ही कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत आहो. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्यात; पण शासकीय यंत्रणा योजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही. ...
शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज दिले जाते. यंदा कर्जमाफी अस्पष्ट असल्याने कर्जवाटपाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. जिल्ह्याला ८५० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना १४ जूनपर्यंत केवळ ४० कोटींचेच पीक कर्ज वाटप होऊ शकले आहे. ...
जीवनोपयोगी वस्तूसह पेट्रोल, डिझेल यांच्या वाढलेल्या किमतीने बेजार झालेल्या सामान्य जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काहीसा दिलासा दिला. मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट येथील मल्हारी पेट्रोल पंप, भारत पेट्रोल पंप व गिरड य ...
भौगोलिक उपदर्शन जिओग्राफिकल इंडिगेशन चेन्नईच्या सर्वेक्षणात वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (हळद्या) येथे पिकणाऱ्या हळदीमध्ये दर्जेदार कर्क्यूमिन हा औषधी घटक ६ टक्के अधिक असल्याचे प्रमाणीत झाले आहे. ...
थकित वेतनाच्या मागणीसाठी दि वर्धा जिल्हा देखरेख सहकारी संस्था मर्या. वर्धा अंतर्गत येणाऱ्या गटसचिवांनी गुरूवार ७ जून पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर बुधवारी आंदोलनाच्या सातव्या दिवशीही तोडगा न निघाल्याने सदर आंदोलन सुर ...
शाळा सुरू होण्यास थोडाच अवधी शिल्लक असताना पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत गुंतला आहे. शिक्षक विद्यार्थी आपल्या शाळांकडे आकर्षित करण्यात लागला आहे. यासाठी विविध प्रलोभने दिली जात असल्याचेही दिसून येत आहे. ...
यंदाच्या वर्षी हरित महाराष्ट्र हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून पावसाळ्याच्या सुरूवातीला संपूर्ण राज्यात १३ कोटी वृक्ष लावण्याचा मानस सरकारचा आहे. त्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याला उद्दीष्ट देण्यात आले आहे. ...