राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. १४ ईस्पितळे व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. राज्यात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना ...
गुरूवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही आपला जोर कायम ठेवल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे तसेच वर्धा जिल्ह्या शेजारील नागपूर येथे मुसळधार पाऊस..... ...
क्रांतीकारी महिला संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांना घेऊन २५० महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली. व आपल्या मागण्याचे निवेदन गटविकास अधिकारी धोत्रे यांना सादर केले. ...
येथील अलाहाबाद बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडून शेतकऱ्यांना अतोनात त्रास होत आहे. शेतकऱ्यांनी वरिष्ठाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा उपयोग होत नसल्याने अखेर गुरूवारी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्या नेतृत्वात बॅकेवर शेतकऱ्यांनी धडक दिली. व शाखा व्यव ...
काळा पैशाला ब्रेक लागावा या हेतूने नोटबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपा पुढारी सांगत असले तरी खऱ्या अर्थाने नोटबंदीचा फायदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाच झाला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाह यांनी नोटबंदीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात ...
न्यायिक मागण्यांसाठी गुरूवारी निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्त्वात जिल्ह्यातील पेन्शन धारकांनी मोर्चा काढून जिल्हाकचेरीवर धडक दिली. स्थानिक झाशी राणी चौकातून काढण्यात आलेला मोर्चा दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात पोहो ...
शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे त्वरित मंजुर करून कर्ज वाटप करण्यात यावे, बोंडअळीच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, नाफेडने खरेदी केलेल्या तूर व चण्याचे चुकारे एका आठवठ्यात देण्यात यावे या मागण्यासाठी गुरूवारी दुपारी उपविभागीय ...