येथील गोपाल पठाडे यांच्या दीड वर्षीय बालिकेचा अचानक मृत्यू झाला. या मृत्यूबाबत डॉक्टरही अनभिज्ञ होते. या घटनेचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाल्यानंतर सोमवारी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. राजीव गहलोत, साथरोग अधिकारी डॉ. झलके, डॉ. ठाकूर, डॉ. धरम ...
नजीकच्या आलोडी भागात शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या ५७ कुटुंबियांना वर्धा तालुका प्रशासनाच्यावतीने येत्या सात दिवसात अतिक्रमण काढण्याचा नोटीस बजावला. सदर नोटीस शनिवारी प्राप्त झाल्यानंतर सोमवारी आलोडी येथील अतिक्रमण धारकांनी युवा परिवर्तन ...
देशातील सत्तारूढ सरकारकडून संविधान बदलण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यामुळे देशात अराजकतेचे वातावरण आहे. त्यामुळे सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी व संविधानांच्या संरक्षणासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने संविधान बचाव आंदोलन करण्यात ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या अंतर्गत देवळी तालुक्यातील कवठा (रेल्वे) ग्रामपंचायत येथील कवठा (झोपडी) गावातील चेतना ग्रामसंघातील २१ स्वयं साहयता गटांना राजस्थानातील डुंगरपूर येथील रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजॉली प्राईवेट लिमिटेड ‘दु ...
शेतीमालाचे किमान शेतीभाव ठरविण्याची पद्धत हीच शेतकरी आत्महत्येला कारणीभूत ंआहे असा आरोप एकच मिशन शेतकरी आरक्षणचे संस्थापक शैलेश अग्रवाल यांनी केला. येथील गौतीर्थ प्रकल्पाचे सभागृहात व पिपरी येथे एकच मिशन शेतकरी आरक्षणच्या किसान चौपाल कार्यक्रमात ते श ...
आयुष्याची दोरी जर घट्ट बांधलेली असली तर कोणतेही संकट येवो कोणीतरी देवदूत संकटमोचक बनून येतो व पुन्हा नव्याने प्राण फुंकून जातो असाच अनुभव येथे आला.येथील नेताजी वार्डातील टीकाराम मुळे (४२) हा शेतकरी पुराच्या पाण्यात अडकला होता. ...
पुलगाव शहरामधील मागील दोन वर्षांपासून आर्वी नाका पुलगाव रोडवरील पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. काही कारणास्तव हे बांधकाम बंद झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले ...
राज्यात जलसंधारण विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे ठिकठिकाणी होत आहेत. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. ...
खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकेबंदी करून वाहनात कोंबुन कत्तलीसाठी घेवून जाणाºया नऊ जनावरे ताब्यात घेतली. सदर जनावरांमध्ये सहा गाय तर तीन गोºह्यांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरलेला मालवाहू वाहन जप्त केल ...