निमगाव-पढेगाव, पांदण रस्ता असून पुर्णत: चिखलमय झाला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांची वहिवाट प्रभावित झाली आहे. निमगाव (स.) ते पढेगाव ३ कि़मी. चे अंतर असून हा पांदण रस्ता आहे. या पांदण रस्त्याचे ३ वर्षापूर्वी माती काम करण्यात आले होते. ...
तालुक्यातील वायफड येथील शेतकऱ्याची अनुदानाची रक्कम बँक आॅफ बडोदाच्या व्यवस्थापनाने कर्ज खात्यात जमा केली आहे. ती रक्कम परत देण्यात यावी, यासाठी बुधवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ...
एक आठवड्यापासून पावसाने परिसराला झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली. ...
शहरात पाच व सहा जुलै रोजी मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे सकाळी अल्प पाणी असणाऱ्या वणा नदीला दुपारी अचानक पूर आला होता. या पुरात आजूबाजूचा परिसर जलमय झाला. ...
सततचे ढगाळ वातावरण व पावसामुळे खरीप पिकांवर किडीचे आक्रमण व्हायला लागले असून पवनार परिसरामध्ये कपाशीवर मिलिबग (पिढ्या ढेकून) चे आक्रमण झाले आहे. या किडीमुळे झाडाच्या खोडातील रस शोषला जातो व पूर्ण झाड निस्तेज होते. ...
अभियांत्रिकीच्या सर्व शाखामध्ये उत्तम भविष्य घडविता येते. कुठलेही शाखा कमी दर्जाची नाही. मात्र केवळ अभियंत्याची पदवी घेण्याचे ध्येय ठेवू नका. आपले शिक्षण सार्थकी झाले पाहिजे, असे उज्ज्वल भविष्य घडवा, असे प्रतिपादन केनिया येथे कार्यरत ग्रीनस्पॅन अग्री ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंगणघाट येथील उपजिल्हा रूग्णालयातील समस्येबाबत १५ दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यानंतर आता रूग्णालयात अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. मंगळवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी रूग्णाल ...
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उन्हाळ्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामावर मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्यांना मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मार्गावरचे खड्डे ...
समाजातील माणूसकी दिवसे न दिवस लोप पावत चालली आहे. श्रीमंताजवळ असलेल्या चांगल्या वस्तू सर्वसामान्य गरीब लोकांना सहजपणे उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने माणूसकीची भिंत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्यांना घेत जावे, हे ब्रीद समोर ...
सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात उत्कृष्टपणे होत आहे. घरापासून एकही गरजू कुटुंब वंचित राहू नये, यासाठी वर्धा जिल्ह्याची वाढीव मागणी लक्षात घेता अति ...