ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना रक्तदान करून वर्धेकरांनी आदरांजली वाहिली. स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालय, लोकमत वृत्तपत्र समूह, युवा सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ...
पढेगाव येथील शेतकरी अरविंद तडस यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र त्यांनी पेरलेले वाण उगवले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी तक्रार त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वर्धा यांच्याकडे केली आहे. ...
जनावरांना चांगला उपचार मिळावा यासाठी घोराड येथे शासनाने दीड वर्षापूर्वी पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभी केली. मात्र अजूनही सदर पशु दवाखाना भाड्याच्या इमारतीतून चालविला जात आहे. ...
जिल्ह्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. एकही शेतकरी कृषी पंप वीजजोडणी पासून वंचित राहू नये, तसेच जिल्ह्यात सुरु असलेले अति उच्च दाब विद्युत प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याच्या सुचना खासदार रामदास तडस यांनी महावितर ...
शासनाच्या ५० कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत यावर्षी १ ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्षारोपण करावयाचे ठरविले आहे. त्याची सुरुवात वैद्यकीय जनजागृती मंच वर्धाच्या पुढाकाराने रविवारी हनुमान टेकडीवर करण्यात आली.यावेळी पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली प ...
परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहेत. त्यामुळे जागलीलाही सध्या शेतकरी जात नाही. अशातच वन्य प्राण्यांनी शेतातील ऊसाच्या पिकांची नासाडी केली. यामुळे शेतकरी अशोक देवचंद नरबरिया यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदतीची ...
फणस भारताच्या भूमितील पारंपरिक झाड. फणसाची भाजी केल्या जाते एवढीच त्याची ओळख नसून ते बहूगुणी आहे. फणसापासून विविध खाद्य व पेय बनविले जातात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संदेश देशभर पोहोचावा या उद्देशाने केरळ येथील के.आर. जयन व त्यांच्या पत्नीने सेवाग्रा ...
पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अन्य विद्यार्थ्यां सारखी विमानात बसण्याची माझीही उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहचलो. विमानतळ पाहुन व इतक्या कमी वयात विमानाच्या प्रवासाने आपण अक्षरश: भारावलो आहे. ...
येथील ठाकरे मार्केट भागातील न्यू इंग्लिश हायस्कूल मार्गावर सध्या रस्त्याच्या मधोमधपर्यंत दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांकडून तेथील परिस्थिती बघता हा रस्ता की वाहनतळ असा प्रश ...