जिल्ह्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. एकही शेतकरी कृषी पंप वीजजोडणी पासून वंचित राहू नये, तसेच जिल्ह्यात सुरु असलेले अति उच्च दाब विद्युत प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याच्या सुचना खासदार रामदास तडस यांनी महावितर ...
शासनाच्या ५० कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत यावर्षी १ ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्षारोपण करावयाचे ठरविले आहे. त्याची सुरुवात वैद्यकीय जनजागृती मंच वर्धाच्या पुढाकाराने रविवारी हनुमान टेकडीवर करण्यात आली.यावेळी पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली प ...
परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहेत. त्यामुळे जागलीलाही सध्या शेतकरी जात नाही. अशातच वन्य प्राण्यांनी शेतातील ऊसाच्या पिकांची नासाडी केली. यामुळे शेतकरी अशोक देवचंद नरबरिया यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासकीय मदतीची ...
फणस भारताच्या भूमितील पारंपरिक झाड. फणसाची भाजी केल्या जाते एवढीच त्याची ओळख नसून ते बहूगुणी आहे. फणसापासून विविध खाद्य व पेय बनविले जातात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संदेश देशभर पोहोचावा या उद्देशाने केरळ येथील के.आर. जयन व त्यांच्या पत्नीने सेवाग्रा ...
पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अन्य विद्यार्थ्यां सारखी विमानात बसण्याची माझीही उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहचलो. विमानतळ पाहुन व इतक्या कमी वयात विमानाच्या प्रवासाने आपण अक्षरश: भारावलो आहे. ...
येथील ठाकरे मार्केट भागातील न्यू इंग्लिश हायस्कूल मार्गावर सध्या रस्त्याच्या मधोमधपर्यंत दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या मार्गाने प्रवास करणाऱ्यांकडून तेथील परिस्थिती बघता हा रस्ता की वाहनतळ असा प्रश ...
एकापेक्षा एक सरस गितांनी स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिर आनंदी कट्टाचा विशेष कार्यक्रम पार पडला. गायिका प्रमोदिनी क्षत्रिय यांनी सादर केलेल्या बहारदार गितांमुळे उपस्थितांसह रसिक मंत्रमुग्ध झाले होते. ...
येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात सध्या एकही अधिकारी व कर्मचारी कार्यरत नसल्याने परिसरातील दहा गावांमधील पाळीव जनावरांच्या निरोगी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेळी, बैल, गाय, म्हैस आदी पाळीव जनावरांवर विविध आजार येत असून गावातील ...
दुचाकी चालविताना किंवा दुचाकीने प्रवास करताना हेल्मेटचा वापर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून क्रमप्राप्तच आहे. हेल्मेटमुळे रस्ता अपघातात अनेकांचे प्राण वाचल्याची बरीच उदाहरणे आहेत. ...