स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ मध्ये वर्धा नगर परिषदेने देशात ५० वा तर राज्यात नऊवे स्थान पटकाविले आहे. याच कार्याची दखल घेवून नगराध्यक्ष अतुल तराळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे गौरव करण्यात आला. ...
गतवर्षी जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस मोठ्या प्रमाणावर खासगी जिनिंग प्रेसिंग मालकांनी खरेदी केला व यावर मिलमध्ये प्रक्रिया करण्यात आली. पुन्हा यंदा असा प्रादुर्भाव होवू नये, याकरिता सर्व मिलधारकांनी मि ...
तालुक्यातील पढेगाव येथे ग्रा.पं. चे उपसरपंच नरेंद्र पहाडे यांच्या पुढाकाराने ग्रा. पं. च्या प्रांगणामध्ये गरीब कुटूंबातील वधु- वरांचे पुस्तक भेट देत लग्न लावून देण्यात आले. या लग्न सोहळ्यात पारंपारीक रुढींना फाटा देत पैशाची बचत करण्यात आली. इतकेच नव् ...
जिल्ह्यातील कला शिक्षकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सर्वच खासगी अनुदानित शाळेमध्ये कला शिक्षक कार्यरत आहे. पण मुख्याध्यापकांच्या उदासीन धोरणामुळे अनेक कल ...
जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक असून अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसाच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. गत वर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ असून सदर प्रा ...
गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला आहे. अशातच भाजपा सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी जिल्ह्यातील विविध बैकांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ २४ टक्केच पीक कर्ज वाटप केल्याचे सांगण्यात आले. ...
सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यात वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या १३ हजार ४५६ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ४१.३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आ ...
मुख्यमंत्री सडक योजना (१६-१७)अंतर्गत महामार्ग क्र. ६ ते दाभापर्यंत बांधण्यात आलेल्या १.६ कि़मी.चा डांबरी रस्ता, केवळ १५ दिवसात पहिल्या पावसाने खराब झाला आहे. या दुरावस्थेमुळे रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबद्दल सर्वत्र शंका व्यक्त केली जात आहे. ...
अतिवृष्टीमुळे हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला अहवाल सादर करण्यात आला. मात्र, अजूनही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही,.... ...
घोराड-कोलगाव रस्त्यावर असणाऱ्या पुलाची एप्रिल महिन्यात केलेली डागडूजी नावापुरतीच ठरली असून डागडूजीच्या मागे व पुढे पुन्हा पुल खचण्याची स्थिती पाहता नियोजन शुन्यतेचा अभावाचा फटका वाटसरूंना बसणार आहे. ...