येथील महिला तहसीलदार बाळू भागवत यांनी अंदोरी येथील प्रशांत चौधरी या शेतकऱ्याच्या श्रीमुखात लगावली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुरूवारी आरोपी महिला तहसीलदारांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्या ...
महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून स्थानिक सावंग रेस्टॉरेंट मध्ये सुरू असल्याचे वीज चोरीचा प्रकार उजेडात आणला. सदर पथकातील अधिकाऱ्यांनी या रेस्टॉरेंट मालकाला विद्युत चोरी केल्या प्रकरणी ५२ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
जिल्हा मोटर मालक संघटनेच्या नेतृत्त्वात शुक्रवारी शहराशेजारच्या पिपरी (मेघे) भागातील जुनापाणी चौरस्ता, वर्धा-नागपूर मार्गावरील दत्तपूर चौरस्ता व वर्धा-यवतमाळ मार्गावरील सावंगी टि-पॉर्इंट भागात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त् ...
स्थानिक न.प.ने दिलेल्या लेखी सुचनांकडे पाठ केल्याने शुक्रवारी न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेवून शहरातील सुमारे १२ धार्मिक स्थळ जमिनदोस्त केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरूच होती. ...
पंजाब नॅशनल बँकेत पीककर्जाची मागणी करण्यासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याला देवळीच्या प्रभारी तहसीलदार बाळू भागवत यांनी थेट मारहाण केली. ही घटना अंदोरी येथील बँकेत घडली. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या गटसचिवांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात वेतनाच्या मागणीसाठी गुरूवारी अनोखे आंदोलन केले. ...
शहराला शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या पवनार येथील जलशुद्धीकरणाच्या दुरूस्तीचे काम स्थानिक न.प. प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे २१ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. ...
महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या; पण त्यानंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. सध्या स्थितीत शेतकरी उभ्या तूर, सोयाबी ...
स्थानिक महावितरणच्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वाघोली येथील शेतकरी बाबुलाल नौकरकार यांचा कृषीपंपाचा विद्युत पुरवठ्याचे विद्युत खांब व तार तुटून ४८३ दिवस विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आल्या प्रकरणी नागपूरच्या विद्युत लोकपालांनी महावितरणच्या अभियं ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी रेशीम शेती प्रमुख पर्याय ठरू शकते. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बरोबरच रेशीम शेतीची जोड दिल्यास त्यांना गावातच रोजगार निर्मिती करता येते. शिवाय ...