शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नावर राज्यभर काम करणाऱ्या भूमिपुत्र संघर्ष वाहिनी २०१८ ची राज्यकार्यकारिणी गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी अभिजीत फाळके तर संयोजकपदी रितेश घोगरे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीमध्ये महाराष्ट्रातील १२ जिल् ...
सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या हद्दीमधील खडकी-किन्हाळा-अंतोरा या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या हिरव्या उभ्या ४० बाभुळ लिलाव न करताच कापण्यात आल्या आहे. ...
बँक व्यवस्थापकाच्या दालनात शेतकऱ्याने शासन, प्रशासन व मला अर्वाच्य शब्दात शिविगाळ केली. वारंवार सांगून सुद्धा ते बाहेर जात नव्हते. एका महिले समोर शेतकरी बोलत असलेली भाषा समजण्यापलीकडे होती. ...
अस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना यंदाही देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. या परिसरात सोयाबीन पिकावर सध्या खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ...
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक गोलबाजार परिसरात छापा टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोखसह १ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...
सालगड्यासोबत झालेल्या भांडणादरम्यान मध्यस्थी करण्यात आली. त्याचा वचपा काढण्यासाठी काही तरुणांनी थेट शेतकऱ्यावर चाकू हल्ला करून त्याची हत्या केली. यात आरंभा येथील शेतकरी समीर देवतळे याचा मृत्यू झाला. ...
पावसाळ्यात विदर्भात अनेक शहरात व गावात विक्रीसाठी येणारी जांभुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी जांभळाचे सेवन करायलाच हवे. ...
राजकारणासह शिक्षणातही जातींचा शिरकाव झाला आहे. जातीव्यवस्था नष्ट करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्याकरिता आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जातीअंताचा लढा वर्गीय लढ्यासोबत लढला गेला पाहिजे. ...
सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी जिल्ह्यात कार्य करणाऱ्या पाटबंधारे विभागाला सध्या अल्प मनुष्यबळामुळे घरघर लागली आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २३४ पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामाचा भार पडत आहे. ...
वर्धा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गोजी ते येरणगाव या रस्त्यावर पूल खचलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे यामार्गावरून रहदारी बंद झाली आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य उज्वला पांडूरंग देशमुख यांनी कार्यकारी अभि ...