शासनाच्या कृषी विभागाने ठिंबक तुषार सिंचन साहित्य विक्री करणाºया वितरकांवर अन्यायकारक अटी लादल्या आहे, त्यामुळे हा व्यवसाय करणे आता कठीण झाले आहे, या अटी शिथिल करण्याची मागणी जिल्हा ठिंबक विके्रता संघाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या ...
गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून बेवारस स्थितीत पडून असलेल्या साहित्याची पाहणी केली. यावेळी एका बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड असल्याचे त्यांना दिसले. ...
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. सदर परिस्थितीमुळे सध्यास्थितीत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांवर काही प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. ...
ट्रॅव्हल्स-दुचाकीच्या धडकेत दोन जण घटनास्थळीच ठार झाले. अपघात होताच दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकीची राखरांगोळीच झाली. हा भीषण अपघात रविवारी रात्री ११. ४५ वाजताच्या सुमारास वर्धा-यवतमाळ मार्गावरील भिडी शिवारात दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कॉम्लेक्स जवळ झा ...
मराठा समाजाला शिक्षण व शासकीय नौकरीत आरक्षण देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा समाज बांधवांनी एकत्र येत सोमवारी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान विव ...
विना रॉयल्टी गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदार एम. ए. सोनोने यांनी आपल्या चमुसह येळाकेळी येथील गिट्टीखदान गाठून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मनमर्जी कारभार सुरू असल्याचे लक्षात येताच तहसीलदानांनी नियमानुसार कार ...
अंतोरा परिसरातील आठ गावांमध्ये पावसामुळे जनावरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. पशुसंवर्धन दवाखानात डॉक्टर नसल्याने खाजगी महागडा उपचार करून शेतकरी वैतागले आहे. पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लसीकरण व उपचार मोफत करण्या ...
जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर दुतर्फा मोठया प्रमाणात नागरी वस्ती असलेल्या कारंजा घाडगे शहराकरिता उड्डाणपूल निर्मिती कार्याला गती द्यावी व अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या असलेला विषय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता प्राधान्याने सोडवावा ... ...
विदर्भात अकोल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील निजामपूर गावात सुरेश भांगे या शेतकऱ्याच्या शेतात गुलाबी बोंडअळी आढळल्याने कृषी विभाग हादरून गेला आहे. ...