ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पेट्रोल पंप ते सनशाईन शाळा मार्गावर संपूर्ण चिखल झाल्याने, खड्डे पडले रहिवाश्यासह विद्यार्थ्यांना येणे जाणे कठीण झाले आहे. डांबरी मार्ग चिखलात हरविल्याने नागरिक संतप्त आहेत. ...
केंद्र सरकार रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याकरिता कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. वर्धा रेल्वे स्थानकावर वाय-फाय व पुरुष व महिला प्रसाधन गृहाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी पार पडला यावेळी ते बोलत होते. ...
एका स्वमर्जीतील इसमाच्या घरात झाडाचे वाळलेली पाने वाऱ्याने उडून कचरा होतो या क्षुल्लक कारणासाठी पंचवीस-तीस वर्षापूर्वी लावलेल्या वृक्षांना बुडापासून विनापरवानगी तोडण्याचे काम धानोली(मेघे) गावच्या सरपंचाने केल्याचा प्रकार... ...
सुगंधित तंबाखू, स्वीट सुपारी, पान मसाला आदी अन्नपदार्थांची विक्री, निर्मिती, वितरण, साठवणूक याकरीता २०१२ पासून प्रतिबंधीत केलेले आहे. खर्रा व तत्सम अन्नपदार्थांचा विक्रीकरिता साठा केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन वर्धाच्या चमुने अचानक धाड टाकून ........ ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्वसामान्य गरीब मानसांना वितरीत होणारे धान्य रेशन कार्डातील व प्रक्रियेतील त्रुटींमुळे मिळत नाही. या त्रुटी दूर करून गरीब नागरिकांना धान्य वितरण सुकर करावे, अशी मागणी जनवादी महिला संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण ...
स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ मध्ये वर्धा नगर परिषदेने देशात ५० वा तर राज्यात नऊवे स्थान पटकाविले आहे. याच कार्याची दखल घेवून नगराध्यक्ष अतुल तराळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे गौरव करण्यात आला. ...
गतवर्षी जिल्ह्यात कापूस पिकावर बोंडअळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस मोठ्या प्रमाणावर खासगी जिनिंग प्रेसिंग मालकांनी खरेदी केला व यावर मिलमध्ये प्रक्रिया करण्यात आली. पुन्हा यंदा असा प्रादुर्भाव होवू नये, याकरिता सर्व मिलधारकांनी मि ...
तालुक्यातील पढेगाव येथे ग्रा.पं. चे उपसरपंच नरेंद्र पहाडे यांच्या पुढाकाराने ग्रा. पं. च्या प्रांगणामध्ये गरीब कुटूंबातील वधु- वरांचे पुस्तक भेट देत लग्न लावून देण्यात आले. या लग्न सोहळ्यात पारंपारीक रुढींना फाटा देत पैशाची बचत करण्यात आली. इतकेच नव् ...
जिल्ह्यातील कला शिक्षकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सर्वच खासगी अनुदानित शाळेमध्ये कला शिक्षक कार्यरत आहे. पण मुख्याध्यापकांच्या उदासीन धोरणामुळे अनेक कल ...
जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक असून अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसाच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. गत वर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ असून सदर प्रा ...