मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या धगधगत आहे. त्यांच्या या मागणीला आमचा पाठिंबा असला तरी आत्महत्येने हा प्रश्न मुळीच सुटणारा नाही हे आंदोलनकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. सर्वसामान्यांचे कल्याण हे आपले ध्येय असे पूर्वी मानल्या जायचे; पण आता शासनाचीही कन्सेप ...
मागील दोन वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच शेतकºयांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. यंदा सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आतापून्हा पावसाने दडीच मारली आहे. शिवाय सध्या अमरवेल सोयाबीन पिकावर आपले वचस्व निर्माण करीत असल्याने सोयाबीन पिकाची वा ...
जिल्ह्यातील तीन ठिकाणी झालेल्या चार अपघातात दोन जण गतप्राण झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले. पहिला अपघात सेलू तालुक्यातील महाबळा शिवारात, दुसरा हिंगणघाट तालुक्यातील महामार्ग सात वरील नांदगाव चौक परिसरात, तिसरा व चौथा अपघात कारंजा तालुक्यातील सारवाडी शि ...
मागील वर्षीपासून कापूस उत्पादक विभागात गुलाबी बोंडअळीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक धोक्यात आले आहे परंतु शेतकऱ्यांनी या संकटाला घाबरून न जाता कामगंध सापळे, निम अर्क व योग्य औषधांची फवारणी वेळेत केली तर या संकटातून मुक्तता होऊ शकते अस ...
जिल्ह्यातील पुलगाव शहरासह वर्धा व अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व शेतमाल फुलविणाºया जीवनदायी वर्धा नदीचे पात्र भर पावसाळ्यातही कोरडे आहे. नदीच्या पात्रात जलपर्णी वनस्पतीसह शेवाळ व घाणेरड्या पाण्याचे ल ...
शालेय पोषण आहार योजनेत गैरप्रकार होत असल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. त्याबाबतच्या तक्रारीही जि.प.च्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनेत सुसूत्रता व पारदर्शकता यावी तसेच सध्याची जिल्ह्याची काय ...
अपघातातील मृतकाच्या कुटुंबियांना पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांच्या पुढाकाराने ३० हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. मृतकाच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने अपघातातील वाहनधारकांकडून ही मदत मिळवून देण्यात आली. ...
परिसरात असलेले पंचधारा धरण गत काही वर्षांपासून प्रेमीयुगलांनी आपला अड्डा बनवला आहे. कसलीही लज्जा न बाळगता येथे प्रेमी युगलांचा जंगलात वावर असतो. यात केवळ महाविद्यालयीन तरुणच नव्हे तर शाळकरी मुल-मुली सुध्दा शाळा बुडवून मनसोक्त रंग उधळतात. ...
गत वर्षी कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. असे असले तरी यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील २ लाख २९ हजार ५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी एक एकरात कमीत कमी तीन कामगंध सापळे लावणे क्रमप्राप्त आहे ...
नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील संतराम हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. यात वाहनातील चालक व क्लिनर थोडक्यात बचावला असून ट्रकचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. ...