माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अपघातातील मृतकाच्या कुटुंबियांना पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांच्या पुढाकाराने ३० हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. मृतकाच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने अपघातातील वाहनधारकांकडून ही मदत मिळवून देण्यात आली. ...
परिसरात असलेले पंचधारा धरण गत काही वर्षांपासून प्रेमीयुगलांनी आपला अड्डा बनवला आहे. कसलीही लज्जा न बाळगता येथे प्रेमी युगलांचा जंगलात वावर असतो. यात केवळ महाविद्यालयीन तरुणच नव्हे तर शाळकरी मुल-मुली सुध्दा शाळा बुडवून मनसोक्त रंग उधळतात. ...
गत वर्षी कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. असे असले तरी यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील २ लाख २९ हजार ५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी एक एकरात कमीत कमी तीन कामगंध सापळे लावणे क्रमप्राप्त आहे ...
नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील संतराम हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला. यात वाहनातील चालक व क्लिनर थोडक्यात बचावला असून ट्रकचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. ...
आरंभा येथील समीर देवतळे याची तेथीलच दोघांनी चाकूने मारहाण करून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला समुद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी दुसरा आरोपी घटनेच्या दिवशीचीच पसार झाला होता. ...
नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता शहरात ५४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या नियोजित प्रकल्पाचे उदघाटन बुधवारी आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. पोलिस स्टेशनच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी होते. ...
शंभर कोटी पेक्षा जास्त लक्ष्यांक असणाऱ्या बँकांनी कर्ज वाटपाचा रोज आढावा घ्यावा. तसेच पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेत प्रसिद्ध करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यां ...
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना त्याचा वापर करताना आढळल्याने शहरातील सहा व्यावसायिकांवर न.प.च्या विशेष पथकाने दंडात्मक कारवाई केली. या व्यावसायिकांकडून एकूण २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
तालुक्यातील मांडगाव येथील रहिवासी असलेल्या राजू पत्रुजी गोलाईत (४०) याचा मृतदेह तांबोळी यांच्या शेताजवळील नदीपात्रत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. राजू हा गत २० दिवसांपासून घरून बेपत्ता होता. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात त्याच्या कुटुंबियां ...
पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे कीटकजन्य आजारांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. यंदाच्या वर्षी आरोग्य विभागाने जुलै अखेरपर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झालेल्या ५७ रुग्णां ...