देशभरात स्वच्छतेचा जागर होतोय, शहर स्वच्छ होत आहे. मात्र ग्रामीण भागाला स्वच्छतेचा गंध लागलेला नाही. याचे उत्तम उदाहरण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील गोविंदपूर या गावात बघायला मिळते. या गावात पाय ठेवताच सांडपाण्याचे पाट गल्लोगल्लीतून वाहतांना ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी व विनोबा भावे, जमनालाल बजाज यांनी वर्धा जिल्ह्यातून गो सेवा चळवळीची सुरूवात केली. महात्मा गांधी यांनी प्रथम वर्धा व जयपूर येथे अखिल भारतीय गो सेवा संघ सन १९३९ मध्ये स्थापन करून संस्थेच्या कामकाजास प्रारंभ केला. ...
शेतीला पुरक व्यवसायाची जोड म्हणून विविध योजना शासन राबविते. त्याचाच एक भाग म्हणून कामधेनू दत्तकग्राम योजना राबविली जाते. दुग्ध व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने यंदाच्यावर्षी चार गावांची निवड करून तेथे कामधेनू दत्तकग्राम योजना एकूण दहा टप्प्यात र ...
पंचायत समिती समुद्रपूर अंतर्गंत येत असलेल्या धुमनखेडा येथील अंगणवाडीची अत्यंत दुरवस्था झालेली आहेत. सदर अंगणवाडीची संपूर्ण देखरेख ही ग्रामपंचायत (चाहोरी) कडे आहे. या अंगणवाडीची स्थिती जर्जर झाली आहे. त्या अंगणवाडीच्या भिंतीचे प्लास्टर झालेले नसून छता ...
आजचा विद्यार्थी उद्याच्या विकसित भारताचा नागरिक असून मुला-मुलींमध्ये विद्यार्थी दशेतच वन्यजीव व वृक्षांबाबत आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय यंत्रणा विविध उपक्रम राबविते. बालमनांना वृक्षासह वन्यजीव संरक्षणाचे धडे मिळावे या हेतूने जिल्ह्यातील चा ...
तालुक्यातील घोन्सा (रासा) गावात वीज पडल्याने दोन जनावरे भाजल्याने जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी उशीरा घडली. या घटनेत शेतउपयोगी साहित्यासह वैरण जळून कोळसा झाल्याने शेतकरी संदीप पडवे यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. ...
दिल्ली येथील जंतर-मंतर येथे जातीयवादी व राष्ट्रविरोधी काही समाजकंटकांनी जाहीरपणे प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रत जाळून संविधान विरोधी घोषणाबाजी केल्या. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ व भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ ... ...
अर्धा आॅगस्ट महिना आटोपत आला असतानाही जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोथरा वगळता कोणताही जलाशय १०० टक्के भरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात आहे. ...
कारंजा तालुक्याच्या धर्ती या गावासाठी चार वर्षांपूर्वी सेतू केंद्र रुपेश म्हस्के याला शासनाने मंजूर केले होते. हे सुविधा केंद्र ग्रामीण भागात न चालविता रुपेश म्हस्के तालुका मुख्यालयी शहरी भागात नियमबाह्यपणे चालवित होता. ...
झपाट्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांसह व्हायरल फ्लूने डोके वर काढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध आजारांची लागण झालेल्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...