व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात जनावरे चराईवर बंदी असताना सध्या न्यू बोर व्याघ्र प्रकल्पाच्या आवारात मनमर्जीने जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
जनावरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर अस्वलाने हल्ला केला. यामध्ये गुराखी विश्वनाथ लक्ष्मण राऊत (६५) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन मृतकाच्या कुटुुंबियांना ...
वर्धा नदीच्या पात्रात बोटींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु होता. त्यामुळे यवतमाळच्या उपविभागीय अधिकारी व देवळी तहसील कार्यालयाने संयुक्तरित्या कारवाई करीत दहा बोटी जप्त केल्या. ...
या-ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहणाऱ्या स्थानिक पं.स.चा शिक्षण विभागाच्या अफलातून कारभाराचा नमुना तालुक्यातील जि.प.च्या रुणका, वडगाव, कारर्डा, वाकसूर, शिरपूर, गंगापूर व खुणीच्या प्राथमिक शाळेत बघावयास मिळत आहे. ...
शासकीय कामाला लेटलतीफ धोरणाचा फटका बसताना नेहमी पाहायला मिळते. मात्र येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी कमी वेळेत जास्त काम याचा आदर्श कायम ठेवला. शेतपिकांचे वन्यप्राण्यांपासून झालेले नुकसान प्रकरणे दाखल झाली. ...
वर्ध्यात विदर्भातून पहिल्यांदाच पक्ष्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. दीड महिना चाललेल्या या मतदान प्रक्रियेत जवळपास ५८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या अनोख्या निवडणुकीत पाच पक्षी उमेदवार रिंगणात होते. ...
राज्यातील भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्दा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. इतकेच नव्हे तर हे सरकार संविधानच बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रकार आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारा आहे. ...
इतिहासात तळेगावची नोंद भोसलेकालीन शामजीपंत महाराजाचे मंदिर, बाहुली व सत्याग्रही घाट अशी आहे. हा इतिहास ८७ वर्षापासून काळाच्या पडद्याआड दडलेला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये तळेगावची भूमिका महत्वाची होती, असे प्रतिपादन आमदार डॉ. रामदास आंबटकर यां ...