माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
तक्रार दिल्याचा वचपा काढण्यासाठी तिघांकडून एकास कुºहाडीने बेदम मारहाण करण्यात आली. यात संजय रामकृष्ण माकोडे (५५) रा. हनुमान वॉर्ड याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील तीन आरोपींना आर्वी पोलिसांनी अवघ्या चार तासातच बेड्या ठोकल्या असून त्यांनी गुन्ह्याची कब ...
राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी त्रि-दिवसीय संप पुकारला आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत स्थानिक ठाकरे मार्केट ते जिल्हाधिकारी कार्याल ...
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. तर यंदाच्या वर्षी गत काही दिवसांपासून वरुणराजा रुसल्याचे बघावयास मिळत आहे. ...
रेल्वे स्थानक, रेल्वे परिसरातील शौचालयातील अस्वच्छतेबाबत नेहमीच तक्रारी राहतात. या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने अशा तक्रारी अॅपवर स्विकारण्यास सुरूवात केली आहे. २४ तास सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. ...
देशात सगळीकडे आरक्षणावरून रणकंदन सुरू आहे, त्यातच मागील दोन वर्षांपासून असलेली शेतकरी आरक्षणाची मागणी आता थेट देशाच्या पंतप्रधानांकडे पोहचविण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात १,२८१ अंगणवाडी आहे. मिनी अंगडवाड्यांची संख्या १७६ घरात आहे. त्यापैकी १,१७२ अंगणवाडींना स्वतंत्र इमारत असली तरी चक्क १०९ अंगणवाड्यांमध्ये शौचालयच नसल्याचे सांगण्यात आले. ...
गर्दीचा फायदा घेत नागरिकांजवळील मौल्यवान साहित्यासह रोख लंपास करणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीत एकूण पाच सदस्य असून त्यात चार महिलांचा समावेश आहे. ...
पोलीस म्हटले की कठोर मनाचेच असे बोलले जाते. परंतु, त्यांच्यातही दया कायम असल्याचे चित्र सेलूकरांना बघावयास मिळाले. अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वासरावर पोलीस दादांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्रथमोपचार करून जणू त्याला त्याच्या दु:खाच्या प्रसंग ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी)त आरक्षण देत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा आशयाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी कदम यांनी स्विकारले.महाराष्ट्रातील धन ...
१५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्यांची दाट शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ...