दिल्ली येथील जंतर-मंतर येथे जातीयवादी व राष्ट्रविरोधी काही समाजकंटकांनी जाहीरपणे प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रत जाळून संविधान विरोधी घोषणाबाजी केल्या. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत या घटनेच्या निषेधार्थ व भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ ... ...
अर्धा आॅगस्ट महिना आटोपत आला असतानाही जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोथरा वगळता कोणताही जलाशय १०० टक्के भरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात आहे. ...
कारंजा तालुक्याच्या धर्ती या गावासाठी चार वर्षांपूर्वी सेतू केंद्र रुपेश म्हस्के याला शासनाने मंजूर केले होते. हे सुविधा केंद्र ग्रामीण भागात न चालविता रुपेश म्हस्के तालुका मुख्यालयी शहरी भागात नियमबाह्यपणे चालवित होता. ...
झपाट्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांसह व्हायरल फ्लूने डोके वर काढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध आजारांची लागण झालेल्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...
देशाच्या विविध भागात वीज टॉवरची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी मोबदला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळा दिला जातो. या प्रक्रियेत संपूर्ण देशासाठी एकच धोरण निश्चित करण्यात यावे, अशी मागणी टॉवर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी केंद्रीय ऊर्जामंत ...
शासन नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. शासनाच्या या योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात युवा माहिती दूत मोलाची भूमिका बजावतील, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केले. ...
साडेचार कोटीच्या खर्चातून पूर्णत्वास येत असलेले येथील स्टेडियमचे बांधकाम हे सर्वांत मोठे स्वप्न होते. शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय होते. त्यामुळेच जिल्ह्यात इतरांचे तुलनेत याठिकाणी सर्वात जास्त कामे घेण्यात आली आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तड ...
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७ -१८ चे पुरस्कार स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात आले. यामध्ये आर्वी पंचायत समिती अंतर्गत असलेले नेरी मिझार्पूर गावाला जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले आणि देशच नव्हे तर जगाला प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला वंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृह निर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी स्वातंत्र्यदिनी भेट दिली. ...
लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विभागाशी निगडीत अडचणी सोडविण्याकरिता नागपूर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील विविध समस्यांवर खासदार नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास तडस यांनी चर्चा घडवून आणली. ...