सेवाग्राम व पवनार या दोन ऐतिहासिक गावांना जोडणाऱ्या वरूड आणि पवनार या दोन गावाचा कायापालट होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत १७ कोटींचा निधी देण्याच्या विषयाला शिखर समितीच्या बैठकीत अंतीम मंजुरी दिल ...
नजीकच्या एकुर्ली येथील कल्पना कैलास उर्फ भोला खोंड (३५) हिची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी पती कैलास खोंड याला पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून अवघ्या काही तासात अटक केली आहे. ...
जि.प.च्या पंचायत विभागाचा बेताल कारभार व अधिकाऱ्यांची दंडुकेशाही याामुळे ग्रामीण पातळीवर कार्यरत अधिकारी तसेच कर्मचाºयांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता या विभागाने शिक्षण क्षेत्रालाही आपले लक्ष केले आहे. ...
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाऊंडेशनच्यावतीने आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर (कोरा) येथील तरुण शेतकरी विलास चौके, रासा गावातील शेतकरी आत्माराम तोडासे यांनी कर्जबाजारीपणा व तोट्यातील शेती व्यवसायाला कंटाळून आत ...
सेलू येथील ग्रामीण रूग्णालयात दैनंदिन बाह्य रुग्ण विभागात जवळपास ३०० ते ४०० रुग्ण राहत असताना वैद्यकीय अधिकारी नसल्याने वैद्यकीय अधिक्षकावरच रुग्ण तपासणीचा भार आला आहे. ...
तालुक्यातील गव्हा (कोल्ही) येथील हत्येच्या घटनेतील आरोपी आठ दिवसांपासून पोलिसांना हुलकावनी देत होता. अखेर पोलिसांनी आज त्याला अटक करण्यात यश मिळविले आहे. ...
केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या हिंदी विश्व विद्यापीठाने उमरी (मेघे) ग्रामपंचायतीच्या १ कोटीवर अधिक रक्कमेचा कर मागील १२ वर्षांपासून भरणा केलेला नाही. त्यामुळे उमरी (मेघे) गावाचा विकास रखडलेला आहे. ...
शहरातील आनंदनगर परिसरात गांजा विक्रेत्याची भोसकून तर एकुर्ली येथे पत्नीची गळा आवळून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटना शुक्रवारी एकाच दिवशी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक आनंदनगर येथील मृताचे नाव मिलिंद सुभाष मेश्राम (५१) आहे. ...
मागील खरीप हंगामात बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले, पण खरीप हंगाम पार पडण्यावर असतानाही घोराडच्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली. ...