म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जिल्ह्यात यंदाही बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कामगंध सापळे लावण्याचे आवाहन केले आहे. ...
परिसरात सध्या ठिकठिकाणी अवैध उत्खनन केले जात असल्याचे दिसून येत आहे. उत्खनन माफिया अवैधपणे मोठाले डोंगर पोखर करीत असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. उत्खनन माफियांच्या या मनमर्जी कारभारावर महसूल व वन विभागाच्या अधिकारी बघ्याची भूमिका घे ...
वर्धा-नागपूर मार्गावरील केळझर येथे उभ्या ट्रॅव्हल्सला शनिवारी रात्री उशीरा अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करून संपूर्ण ट्रॅव्हल्सला आपल्या कवेत घेतले. यात एम.एच. २९ ए. डब्ल्यू. ४४९९ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सचा कोळसा झाला असून घटनेची नोंद ...
उन्हाळ्याच्या दिवसात ४५ दिवस वर्धा जिल्ह्यातील अनेक गावात नागरिकांनी आपले गाव पाणी दार बनविण्यासाठी श्रमदान केले. नागरिकांच्या या श्रमदानाला ११० अधिक स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे अनेक गावात पहिल्याच पावसात केलेल्या श्रमदानातील कामात ...
तालुक्यातील वाहितपूर गावातून पवनारला एमआयडीसी पुलामार्गे जाणाऱ्या रस्त्याचे अर्धा कि़मी.चे डांबरीकरण अपूर्ण आहे. शिवाय गावाजवळील नाल्यावरील पुलाचा रपटा पुरामुळे वाहून गेल्याने येथून ये-जा करणे धोक्याचे ठरत आहे. सदर रपट्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : राष्ट्रीय किसान महासंघाने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत किसान अधिकार यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही अधिकार यात्रा २६ जुलै ला काश्मिर राज्यातून रवाना झाली. ९ आॅगस्टला या यात्रेचे विदर्भात आगमण ...
नवीन बांधकाम करण्यात आलेल्या राहत्या घरात विद्युत पुरवठा होण्याच्या आधीच ग्राहकाचे हाती ८२० रुपयांचे देयक देण्यात आले. महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणातून हा प्रकार घडला. ...
नजीकच्या कामठी, सेवा, मजरा, पवनूर, नरसुला मौजामध्ये जंगली प्राणी रोही, डुक्कर शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर, ऊस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. ...
बोंडअळीचा प्रकोप रोखण्यासाठी कोरा येथील तरूण शेतकऱ्यांनी पिवळ्या रंगाचे पिपे तयार करून त्या लाईट लावून ते शेतात ठेवले. यात अनेक पतंग भाजून मरण पावले. व शेतकऱ्यांना बोंडअळी पासून कपाशी वाचविण्यात यश आल्याचे आशादायी चित्र येथे दिसून येत आहे. बोंडअळी नि ...
येथील सुरज महेंद्र नगराळे(२३) याच्या पोटातील आतड्यामध्ये गँगरींग झाल्याचे निदान सावंगी रुग्णालयात करण्यात आले व ताबडतोब नागपूरला हलवून शस्त्रक्रिया करण्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी ्अवघ्या ६ तासात दीड लाख रूपये गोळा करण् ...