वर्धा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत शंभर टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना द्यावयाचे साहित्याचे तब्बल आठ वर्षानंतर वितरण रातोरात पंचायत समिती अंतर्गत वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले. याप्रकरणात पंचायत राज समितीच्या सुचनेनंतर ...
स्व. महादेव ठाकरे यांच्या कार्याची जाणीव नव्या पिढीत ठेवण्यासाठी आंतरिक बळ देण्याची गरज आहे. पुतळ्याची व ठाकरे मार्केटची दुरावस्था बघता तातडीने याचा पाठपुरावा करून पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन महाकाली शिक्षण स ...
येथील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक दादा उर्फ दिनेश सुधाकर देशकरी यांच्या घरासमोर उभी असलेली वाहने अज्ञात व्यक्तीने पेटविली. ही घटना स्थानिक संत तुकडोजी वॉर्डात मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ...
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मोठा दिलासा दिला आहे. सन २०१८-१९ राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये १२७ गावांसाठी १२० पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहे. ...
शहरातील सिमेंटची जंगलं आणि बदलेले राहणीमान यामुळे शहरातील पक्षांची किलबील काळाच्या आड जात आहे.पण, ग्रामीण भागातील शेतशिवार, बाग-बगीचे आणि गावातही पक्ष्यांचा अधिवास बऱ्यापैकी असल्याचे दिसून येत आहे. ...
समाजात काम करताना अनेक अडचणी येत असता हे वास्तव आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा सुजान नागरिक राहणार असल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ...
जिल्ह्यात डेंग्यू या किटकजन्य आजाराच्या संख्येत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी सामान्य रुग्णालयात तातडीची सभा बोलावून आरोग्य विभाग व नगरपालिकेला डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सूचना ...
विद्यमान केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील उत्पादन दुप्पट करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. ...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी ऊर्ध्व वर्धा, निम्न वर्धा, लाल नाला, पोथरा, बोर व इतर प्रकल्पल्पग्रस्तांच्या जमीन संपादीत करुन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. त्यांना अत्यल्प मोबदला देऊन जमीन व घरापासून बेदखल करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण ...
परिसरात गुलाबी बोंडअळीनंतर आता सोयाबीनवरील लष्करी व उंट अळीने हल्ला चढविला आहे. यामुळे कपाशीनंतर आता सोयाबीनचे पिकही धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ...